एप्रिल १६

दिनांक
(१६ एप्रिल या पानावरून पुनर्निर्देशित)

एप्रिल १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०६ वा किंवा लीप वर्षात १०७ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा

एकोणविसावे शतकसंपादन करा

  • १८५३ - भारतात पहिली प्रवासी रेल्वे सेवा बोरीबंदर ते ठाणे अशी सुरू झाली. ’ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ (GIP Railway) या कंपनीने ही सेवा सुरू केली.
  • १८६२ : Emancipation Act अन्वये वॉशिंग्टन डी.सी. येथील गुलामगिरीची प्रथा संपुष्टात आली.

विसावे शतकसंपादन करा

  • १९१९ : म. गांधींनी जालियनवाला हत्याकांडाचा निषेध म्हणून एक दिवसाचा उपवास आणि प्रार्थना आयोजित केली.
  • १९२२: मुळशी सत्याग्रह सुरू झाला.
  • १९२२ : गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनात विश्वभारती विद्यापीठ सुरू केले.
  • १९४८: राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना झाली.
  • १९७२: केप कॅनव्हेरॉल, फ्लोरिडा येथून अपोलो-१६ या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले.
  • १९९५: भारताचे पहिले निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांना ऑनेस्ट मॅन ऑफ इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • १९९९: चालकरहित निशांत विमान जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या त्रिशूल क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे चाचणी करण्यात आली.

एकविसावे शतकसंपादन करा

  • २००१ : भारत आणि बांग्लादेशात मेघालयाच्या काही भागावरून पाच दिवसांचा सीमाकलह.

जन्मसंपादन करा

मृत्यूसंपादन करा

  • १७५६: फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ जॅक्स कॅसिनी
  • १८५०: मॅडम तूसॉं वॅक्स म्युझियमच्या संस्थापिका मेरी तूसॉं
  • १९६६: शांतीनिकेतन मधील जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस
  • १९९५: अभिनेते आणि वकील रमेश टिळेकर
  • २०००: कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू तसेच शाहू महाराजांचे चरित्रकार अप्पासाहेब पवार

प्रतिवार्षिक पालनसंपादन करा

  • World Voice Day

बाह्य दुवेसंपादन करा



एप्रिल १४ - एप्रिल १५ - एप्रिल १६ - एप्रिल १७ - एप्रिल १८ - (एप्रिल महिना)