राष्ट्रीय महामार्ग ६ (जुने क्रमांकन)
भारतातील रस्त्यांची जुनी संख्या
राष्ट्रीय महामार्ग ६ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १,९४९ किमी धावणारा हा महामार्ग कोलकाता आणि सुरत ह्या शहरांना जोडतो[१]. धुळे, जळगाव, भुसावळ, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, राजनांदगाव, भिलाई, रायपूर, संबलपूर, खड़गपूर ही रा. म. ६ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.
![]() | |
---|---|
![]() | |
लांबी | १,९४९ किमी |
सुरुवात | हजिरा, गुजरात |
मुख्य शहरे | सुरत - धुळे - नागपूर - रायपूर - संबलपूर - खड़गपूर - कोलकाता |
शेवट | कोलकाता, पश्चिम बंगाल |
राज्ये |
गुजरात: १७७ किमी महाराष्ट्र: ८१३ किमी छत्तिसगढ: ३१४ किमी झारखंड: २२ किमी ओडिशा: ४६२ किमी पश्चिम बंगाल: १६१ किमी |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
शहरे व गावेसंपादन करा
राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनासंपादन करा
- ह्या महामार्गावरील कोलकाता ते खड़गपूर या शहरांमधील ११७ किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनेच्या अनुसार सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा एक भाग आहे.[२]
- ह्या महामार्गावरील ३५८ किमीचा पट्ट्याचा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनेच्या तिसऱ्या टप्प्यात समावेश झालेला आहे.[३]
हे सुद्धा पहासंपादन करा
संदर्भसंपादन करा
- ^ भारतातील राष्ट्रीय महामार्गांचे सुरुवात व शेवट दर्शवीनारी यादी Archived 2011-10-27 at the Wayback Machine. विदागारातील आवृत्ती[permanent dead link]
- ^ "राष्ट्रीय महामार्ग ६चे सुवर्ण चतुष्कोण मध्ये समावेश असल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती" (PDF). Archived from the original (PDF) on 2009-02-25. 2009-10-01 रोजी पाहिले.
- ^ "राष्ट्रीय महामार्ग ६चे राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनेच्या तिसर्या टप्प्यात समावेशा झाल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती" (PDF). Archived from the original (PDF) on 2009-02-25. 2009-10-01 रोजी पाहिले.