"चर्चा:अजिंठा-वेरुळची लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १८८:
::आता हे सगळे लिहिले, तरी वैयक्तिक शिव्या देणार असाल तर मग चालूच देत.
::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] २०:३२, १२ मार्च २०१० (UTC)
 
 
श्रीमान,
आपली चर्चेची पातळी घसरते आहे, पुढील मुद्द्यांचां शांतपणे विचार करावा, प्रत्युत्तराची घाई करू नये, इतकेच सुचवतो
 
१) या वादाची सुरवात आपण माझ्या इतर पानावरचा कोट इथे संदर्भाशिवाय वापरून, त्यापुढे हसण्याची इमोटिकॉन देऊन केलीत. माझ्या हाती फक्त आपल्या विधानांला, ते कसेही असले तरी, उत्तरे देणे आहे, ते मी करतो आहे. त्यानंतर आतापर्यंत माझ्या भाषेला आढ्यपासून दांभिकपर्यंत काय काय म्हणालात. हे सगळे मी किंवा कुणीही गप्प बसून पाहावे अशी आपली अपेक्षा आहे की काय? स्वतःला माझ्याजागी ठेवून आपले हे सगळे पान पुन्हा वाचा.
 
२) मी जो उल्लेख इतर विकिकराशी बोलताना केला तो आपण आजोबा मानायची तयारी दाखवली,त्या अनुषंगाने आजोबा- नातू या नात्यासाऱखा केला. या गोड नात्यात नातू हा एकेरीच असतो. मी आतापर्यंत तरी विकिपीडियावर कुणालाही नावाने एकेरी संबोधले नाही. शिव्यांचे तर नावही नाही. आपण माझ्याबाबत एकेरीवर आला आहात. मला न रुचणारी (लेका, सोंग इ) भाषा करीत आहात.
 
३) अजिंठा आणि वेरूळचं पान नीट (म्हणजे व्यवस्थित) वेगळं कसं करता येईल , हेही मी अन्य विकीबांधवाला विचारले, आपल्याला नाही. आपण का प्रत्येक गोष्ट स्वतःलाच विचारली जातेय असा समज करून घेता आहात. एकीकडे वाद सुरु असताना मी मदतीची अपेक्षा आपल्याकडून ठेवीत नाही (वाद आपण संपवलात तर पुढे पाहू)
 
४) आपण जी संपादने केलीत, इथे माझ्याआधी जी वर्षे घालवलीत, इतरांना जी मदत केलीत त्या सिनीऑरिटीचा असा दबावासारखा उल्लेख (करून पहा कळेल, कुठे होता इतकी वर्ष ) का करता? ही नव्या सदस्यांवरची प्रेशर टाकण्याची आपली पद्धत असा अर्थ त्यातून निघत नाही का? तुमचे कार्य गौरवास्पद असेल तर इतर सगळे निश्चित त्याचे कौतूक करतील, केलेही असेल.(कधीकाळी मला वाटलेच तर मीही त्यात सामील होईन)
 
५) माझे सोडा पण ज्या पद्धतीची भाषा आपण वापरली, जशी उत्तरे दिली ते एखाद्या नवख्या सदस्यासोबत घडले तर तो विकीपीडियावर राहील का. मग हेच पळवून लावणे इथे अपेक्षित आहे का असा प्रश्न माझ्यासारख्याला पडला तर ते चूक आहे का?
 
पुन्हा सांगतो, वादाची सुरवात आपल्याच इथल्या पहिल्या पोस्टमध्ये आहे.त्यामुळे वाद संपवणेही आपल्याच हातात आहे. वाद संपवण्यासाठी पुढाकार घेण्याची इच्छा असली तर ती लपवण्याचीही काही गरज नाही. संघर्षासाठी पुढाकार घेणे चुकीचे आहे. शांततेसाठी पुढाकार घेणे नेहमीच बरोबर असते.
 
अब मर्जी आपकी. - [[सदस्य:मनोज|मनोज]] २२:००, १२ मार्च २०१० (UTC)
"अजिंठा-वेरुळची लेणी" पानाकडे परत चला.