"शांतता! कोर्ट चालू आहे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
प्रस्तावना |
No edit summary |
||
ओळ १:
'''शांतता! कोर्ट चालू आहे''' हे [[विजय तेंडुलकर]] यांनी लिहिलेले आणि मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेले मराठी नाटक आहे. या नाटकाला २० डिसेंबर २०१७ रोजी ५० वर्षे पूर्ण झाली.
==नाटकासाठी संस्थांची निर्मिती==
'शांतता...' या नाटकासाठी 'रंगायन’ आणि नंतरच्या टप्प्यात ‘आविष्कार’ या नाट्यसंस्थांची निर्मिती झाली.
==सुलभा बेणारे==
या नाटकात 'सुलभा बेणारे' ही भूमिका करणाऱ्या [[सुलभा देशपांडे]] यांना अमाप लोकप्रियता मिळाली.
==नाट्यस्पर्धेने बाद ठरवलेले नाटक==
मुंबईच्या दादर येथील छबिलदास मुलींच्या शाळेत कोंडून ठेवल्यानंतर विजय तेंडुलकर यांनी तासाभरात ''शांतता! कोर्ट चालू आहे' नाटकाचा दुसरा अंक लिहून दिला.
==''शांतता! कोर्ट चालू आहे' या नाटकाला मिळालेले पुरस्कार आणि सन्मान==
* कमलादेवी चटोपाध्याय पुरस्कार
* [[शंभू मित्रा]] यांनी नाटक [बंगाली भाषा|बंगालीत]] नेले.
* [[सत्यदेव दुबे]] यांनी नाटक हिंदीत नेऊन त्यावर नाटक चित्रपट केला.
* या नाटकाचे ‘रंगायन’ने [[सुलभा देशपांडे]] यांना घेऊन शंभर तर, [[रोहिणी हट्टंगडी]] यांना घेऊन ‘आविष्कार’ने नव्वद प्रयोग केले.
[[वर्ग:विजय तेंडुलकरांचे साहित्य]]
|