चिंतामणराव कोल्हटकर यांचे मूळ घराणे [[नेवरे]] या [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी जिल्ह्यातील]] गावचे होते. त्यांचा जन्म तेथेच [[१२ मार्च]], [[इ.स. १८९१]] रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हे वर्तमानपत्र लेखक आणि उत्कृष्ट वक्ते होते. चिंतामणरावांच्याचिंतामण कोल्हटकरांच्या वयाच्या सातव्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळेलहानपणी चिंतामणरावांच्याअभ्यासात शिक्षणाचीअधिक आबाळचगती झाली. अभ्यासनसल्याचे पुढे सरकेना. तेव्हापाहून काही वर्षे त्यांनी पिढीजात शेतीचा व्यवसायअसलेली करूनशेती पाहिलाकेली.