भारतातील कंपनी राजवट

भारतातील कंपनी राजवट म्हणजे १७५७ ते १८५८ या काळात भारतीय उपखंडामधील ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीखालील प्रदेश. १७५७ मध्ये प्लासीच्या लढाईमध्ये विजयी झाल्यावर कंपनीच्या प्रभुत्वाखाली बंगालचा प्रदेश आला.

भारतातील कंपनी राजवट
Company rule in India
Flag of the Maratha Empire.svg 
Nishan Sahib.svg 
Flag of the Dutch East India Company.svg 
Flag of Herat until 1842.svg
१७५७१८५८ British Raj Red Ensign.svg
Flag of the British East India Company (1801).svgध्वज Coat of arms of the East India Company.svgचिन्ह
India1760 1905.jpg
ब्रीदवाक्य: Auspicio Regis et Senatus Angliae
"इंग्लंडचा राजा व संसद यांच्या आदेशानुसार"
राजधानी कोलकाता
शासनप्रकार वसहती
राष्ट्रप्रमुख १७७४-१७७५ वॅरन हेस्टिंग्स
१८५७-१८५८ चार्ल्स कॅनिंग
अधिकृत भाषा इंग्लिश व इतर अनेक
राष्ट्रीय चलन रुपया