"कालिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
क्रिकाम्या (चर्चा | योगदान) विस्तार विनंती |
छोNo edit summary |
||
ओळ १:
वृंदावनामध्ये यमुनेत राहणारा एक विषारी नाग. याच्या विषारी फुत्कारांमुळे यमुनेचे पाणी विषारी झाले होते. एकमेव कदंब वृक्ष सोडता या ठिकाणी कुणीही मासे, पशू, पक्षी जिवित राहत नसत. भागवत पुराणानुसार श्रीकृष्णाने कालियामर्दन करून या सर्पाला यमुनेतून पळवून लावले.
[[Category:महाभारतातील व्यक्तिरेखा]]
|