"अरुणा असफ अली" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
छो सांगकाम्याद्वारेसफाई |
||
ओळ १:
{{विस्तार }}
'''अरुणा असफ अली''' ([[जुलै १६]], [[इ.स. १९०८|१९०८]] - [[जुलै २९]], [[इ.स. १९९६|१९९६]]) या स्वातंत्र्यसेनानी होत्या. त्यांचे मूळ नाव अरुणा गांगुली होय. इ.स. १९४२ सालच्या [[चले जाव आंदोलन|चले जाव]] आंदोलनात गांधीजीनी राष्ट्रास "करो वा मरो" चे आव्हान केले. त्या वर्षी ८ ऑगस्ट रोजी [[मुंबई]]च्या [[गोवालिया टँक मैदान
== पुरस्कार ==
अरुणा असफ अली यांच्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील कार्यासाठी [[इ.स. १९९७|१९९७]] मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
{{भारतरत्न}}
▲[[वर्ग:इ.स. १९०८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९९६ मधील मृत्यू]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]
[[वर्ग:भारतरत्न पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
|