मत्स्य हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.

प्राचीन भारतातील सोळा महाजनपदे

प्रदेश संपादन

राजस्थानातील जयपूरच्या प्रदेशात मत्स्य हे राज्य होते. विराटनगरी ही या राज्याची राजधानी होती.

राजे संपादन

विराट व त्याचा पुत्र उत्तर हे या राज्याचे सत्ताधीश होते.

संकिर्ण संपादन

  • पांडवांनी वेशांतरीत अज्ञातवासाचे एक वर्ष विराटनगरीत घालविले होते.