विश्वामित्र ऋषीने ज्याला सदेह स्वर्गात पाठवण्याचा प्रयत्न केला असा ईश्वाकु कुळातील राजा होता. तो सूर्यवंशातील निबंधन राजाचा मुलगा होता. त्रिशंकूचे मुळचे नाव सत्यव्रत. त्रिशंकुला हरिश्चंद्र नावाचा मुलगा होता; हा हरिश्चंद्र वेगळा आहे, तारामतीचा पती नाही.

त्रिशंकू या नावाची अनेक पुस्तके आहेत, त्यांपैकी काही ही :