"किशनजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Vishal1306 (चर्चा | योगदान) No edit summary |
छो Robot: Automated text replacement (- करुन + करून ) |
||
ओळ ५:
[[हैदराबाद]] येथे आल्यावर मात्र त्याचे लक्ष तेव्हा तेलंगणात सुरू असलेल्या जमीनदारीविरोधातील चळवळीकडे गेले. या चळवळीत विद्यार्थ्यांनी उतरले पाहिजे, या भुमिकेतुन कोटेश्वररावने १९७३ सालीच शिक्षण सोडून क्रांतिकारी विद्यार्थी संघटना (Radical Students Union (RSU) ) स्थापन केली. याच चळवळीत त्याची ओळख [[कोंडापल्ली सीतारामय्या]] सोबत झाली. हे दोघे पुढे एकत्र आले व त्यांनी सशस्त्र क्रांतीची भाषा सुरू केली. १९७५ ला सीतारामय्याने [[पीडब्ल्यूजीची]] ( पीपल्स वॉर ग्रुप) घोषणा केली. याच दरम्यान भारतात आणीबाणी घोषित झाली होती. सरकारनेही चळवळ दडपण्याचा प्रयत्न करताच सीतारामय्या व कोटेश्वरराव दोघेही भूमिगत झाले.
==नक्षलवादी चळवळीतील आयुष्य==
आणीबाणी संपल्यानंतर १९७७ मध्ये सीतारामय्याने जगीत्याल (जिल्हा करीमनगर, राज्य [[आंध्र प्रदेश]]) या गावात भांडवलशाहीच्या विरोधात ‘जैत्रा यात्रा’ म्हणजेच एक जनसभा आयोजित केली होती. यासभेसाठी कोटेश्वररावने फार मेहनत घेतली. या सभेला साधारण ७५ हजार लोक हजर होते. याघटनेतुन कोटेश्वरराव नक्षलवादी चळवळतील प्रमुख घटक झाला. यानंतर सीतारामय्याने रयतकुली संगमची जबाबदारी कोटेश्वरवर सोपवली. या माध्यमातून कोटेश्वररावने संपूर्ण तेलंगणात ( आंध्रप्रदेशमधील भाग) संघटना उभारण्याचे काम केले. १९७९ मध्ये निझामाबाद पोलिसांनी त्याला अटक केली व कारावासाची शिक्षा झाली. एक वर्ष वरंगलच्या केंद्रीय कारागृहात काढल्यानंतर त्याची सुटका झाली. यानंतर मात्र कोटेश्वर 'किशनजी' असे नाव धारण
==मृत्यु==
२२ नोव्हेंबर २०११ पासुन २०७ कोब्रा बटालियन (207 Combat Battalion for Resolute Action (CoBRA) Battalion) चे जवान व १६७ व १८४ केंद्रीय राखीव पोलिस दल ( सी आर पी एफ Central Reserve Police Force ) बटालियनचे जवान व पश्चिम बंगाल पोलिसांचे Counter Insurgency Force (CIF),यांनी कुसबानी च्या जंगलात मिळालेल्या माहितीच्या आधारे शोधमोहिम हाती घेतली.
|