"पांडुरंग सदाशिव साने" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो reverted गुरू खूणपताका: Manual revert |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती) |
||
ओळ ४४:
समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला.[[सोलापूर]] जिल्ह्यातील [[पंढरपूर]]च्या [[विठ्ठल]] मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला महात्मा गांधींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला, तो शेवटपर्यंत मिळाला नाही. अखेर साने गुरुजींनी या मुद्यावर [[उपोषण|उपोषणाचा]] मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.
[[स्वातंत्र्य]] मिळाल्यानंतर ते [[समाजवादी पक्ष|समाजवादी पक्षात]] सामील झाले. स्वातंत्र्यानंतर [[आंतरभारती चळवळ|आंतरभारती]] चळवळीच्या मार्गाने त्यांनी [[भारत]] जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची [[संस्कृती]] समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः [[तमिळ भाषा|तमिळ]], [[बंगाली भाषा|बंगाली]] आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ [[साप्ताहिक]] सुरू केले. त्यांच्या [[कथा]], [[कादंबरी|कादंबऱ्या]], [[लेख]], [[निबंध]], [[चरित्र|चरित्रे]], [[कविता]] यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. [[मानवतावाद]], सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. '''[[श्यामची आई]]''' ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी [[नाशिक]]मधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य [[विनोबा भावे]]-रचित [[गीता प्रवचने]] सुद्धा विनोबा भावे यांनी [[धुळे]] येथील तुरुंगात (१९३२) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. तसेच पुढे [[बंगलोर]] येथील तुरुंगात असताना त्यांनी [[तिरुवल्लिवर]] नावाच्या [[कवी]]च्या '[[कुरल]]' नावाच्या तमिळ महाकाव्याचे [[मराठी]]त भाषांतर केले. नंतर [[फ्रेंच]] भाषेतील ''[[Les Misérables]]'' या कादंबरीचे '
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित<br />
ओळ ९०:
== मराठी साहित्य ==
गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://web.bookstruck.in/welcome/author/1|title=संपूर्ण साहित्य साने गुरुजी|last=साने|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref>. कादंबऱ्या, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांची एकूण ७३ पुस्तके वरदा प्रकाशनाने ३६ खंडांत
== साने गुरुजी यांचे प्रकाशित साहित्य (सुमारे ८० पुस्तके)==
|