"सुधाकरराव नाईक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ९७:
| तळटीपा =
}}
'''सुधाकरराव राजूसिंग नाईक''' ([[ऑगस्ट २१]], [[इ.स. १९३४]]; [[यवतमाळ जिल्हा]], [[महाराष्ट्र]] - [[मे १०]], [[इ.स. २००१]]) हे [[मराठी]], भारतीय राजकारणी होते. २५ जून, इ.स. १९९१ ते २२ फेब्रुवारी, इ.स. १९९३ या कालखंडात ते [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] मुख्यमंत्री होते. ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]<nowiki/>चे नेते होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री [[वसंतराव नाईक]] यांचे ते पुतणे होते. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल सुद्धा होते. त्यांना जल क्रांतीचे जनक मानले जाते. जागतिक किर्तीचे जलतज्ञ म्हणून ओळखले जाणारे सुधाकरराव नाईक यांनी देशात पहिल्यांदाच जलसंधारण‌ चळवळीचा पाया रचला. जलसंधारण परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. "पाणी अडवा पाणी जिरवा" हा मुलमंत्र त्यांनी दिला. सुधाकरराव नाईक यांची 'शाश्वत जलनीती' ही सन १९९२ च्या कालखंडात देशभर नावारूपाला आली. हिमाचल प्रदेशाच्या राज्यपाल पदाचा त्यांनी राजीनामा देत जलसंधारणाची चळवळ अतिशय सक्षम करुन जलसाक्षरतासाठी पुढाकार घेतला. जलसंधारण अभियानाच्या कोकण दौऱ्यावर असतांना उष्माघातामुळे प्रकृती गंभीर झाल्याने पुढे अल्पावधीतच त्यांची प्राणज्योत मालवली. जलसंधारण क्षेत्रातील ऐतिहासिक कार्याच्या स्मरणार्थ १० मे हा त्यांचा स्मृती दिवस महाराष्ट्र सरकारसर्वत्र [[जलसंधारण दिन]] म्हणून साजरा केला जातो.
{{क्रम
|यादी=[[:वर्ग:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]]