"भारत सरकार कायदा १८५८" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
सांगकाम्या (चर्चा | योगदान) |
No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १:
'''गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट १८५८ हा''' [[युनायटेड किंग्डम]]च्या संसदेत [[इ.स. १८५८]]मध्ये पारित करण्यात आलेला कायदा होता. याद्वारे भारताचा राज्यकारभार [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]कडून काढून घेण्यात आला. बोर्ड ऑफ कंट्रोल व कोर्ट ऑफ डायरेक्टर बरखास्त करून भारत मंडळ व भारतमंत्री पद निर्माण झाले. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपुष्टात येउन ब्रिटनच्या राणीची सत्ता सुरू झाली. दुसरी कायदा समिती नेमण्यात आली.संस्थानिकांच्या अंतर्गत हस्तक्षेप ढवळाढवळ न करण्याचे आश्वासन देण्यात आले.
<nowiki>*</nowiki>Pits India act 1864, ने केलेली विभागणी रद्द करण्यात आली.भारताच्या 'गव्हर्नर जनरल' ऐवजी व्हाईसरॉय
नाव देण्यात आले.
{{भारताचा घटनात्मक इतिहास}}
|