"नलिनी जयवंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष गोरे (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
संतोष गोरे (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ २:
'''नलिनी जयवंत''' (१८ फेब्रुवारी १९२६ - २२ डिसेंबर २०१०) या एक भारतीय चित्रपट अभिनेत्री होत्या. [[बॉलीवूड]] च्या कृष्ण-धवल काळातील १९४० आणि १९५० च्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपटांत प्रामुख्याने काम केले.<ref name="Upperstall">{{cite web |title= Nalini Jaywant |website=Upperstall |url= https://upperstall.com/profile/nalini-jaywant/|access-date= 2019-02-18}}</ref>
नलिनी जयवंत यांचा जन्म १९२६ मध्ये मुंबई येथे झाला. मराठी/हिंदी चित्रपट अभिनेत्री [[रतन बाई]] या नलिनी च्या आत्या होत्या. रतन बाई ची मुलगी अभिनेत्री [[शोभना समर्थ]] असून, शोभना च्या मुली [[नूतन]] आणि [[तनुजा]] या आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=https://bharatdiscovery.org/india/नलिनी_जयवंत | title=नलिनी जयवंत | ॲक्सेसदिनांक=२५ डिसेंबर २०२१}}</ref> इ.स. १९८३ मध्ये त्यांनी [[नास्तिक (हिंदी चित्रपट)|नास्तिक]] या हिंदी चित्रपटात शेवटचे काम केले होते. तेव्हा पासून
नलिनी जयवंत यांचा विवाह १९४५ मध्ये दिग्दर्शक 'वीरेंद्र देसाई' यांच्याशी झाला होता. इ.स. १९४८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी १९६० मध्ये अभिनेते 'प्रभु दयाल' यांच्याशी लग्न केले. या जोडप्याने त्याकाळी बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले होते.<ref>[http://www.tribuneindia.com/2001/20010624/ldh1.htm ''The Tribune'', Chandigarh, India - Ludhiana Stories]</ref>
|