"विहार तलाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''विहार तलाव''' हा [[मिठी नदी]]वरील उत्तर मुंबईत [[विहार]] गावाजवळ बोरिवली राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात आहे, ज्याला [[संजय गांधी राष्ट्रीय उद्यान]] असे देखील म्हणतात. याचे बांधकाम इस १८५६ मध्ये सुरू झाले आणि इस १८६० मध्ये पूर्ण झाले. हा तलाव मुंबईच्या बेटांच्या सॅलसेट गटातील असून मुंबईतील सर्वात मोठेमोठा तलाव असल्याचे मानला जातो. याचे नकाशातील स्थान [[तुळशी तलाव]] आणि [[पवई तलाव]] दरम्यान आहे. हा तलाव मुंबई विभागाच्या पिण्याच्या पाण्याच्या स्रोत्रापैकी एक आहे. भांडुप येथे जलशुद्धीकरण केल्या नंतर ते मुंबई शहराच्या फक्त ३% पाण्याची गरज पुरवते.<ref name = "tifr">{{cite web | url=http://theory.tifr.res.in/bombay/history/water.html | title=History of Water Supply | date=21 July 1997 | publisher=Mumbai Pages | access-date=17 June 2018 }}</ref>
{{विस्तार}}
 
== संदर्भ ==
{{संदर्भनोंदी}}
[[वर्ग:मुंबई]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तळी-तलाव-सरोवरे]]