"बाळ ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Reverted 1 edit by Indianmaratha (talk)(TW-G) खूणपताका: उलटविले |
संदर्भित नाही खूणपताका: उलटविले |
||
ओळ ५५:
}}
'''बाळ केशव ठाकरे''' ऊर्फ '''बाळासाहेब ठाकरे''' ([[जानेवारी २३]], [[इ.स. १९२६]]; [[पुणे]] - [[नोव्हेंबर १७]], [[इ.स. २०१२]]; [[मुंबई]]) हे महाराष्ट्रातील [[शिवसेना]] पक्षाचे [[संस्थापक]], राजकारणी व व्यंगचित्रकार होते. [[सामना (वृत्तपत्र)|सामना]] या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते.
== व्यंगचित्रकार ==
Line ७३ ⟶ ७१:
[[शिवसेना]]प्रमुख बाळासाहेब व [[भारतीय जनता पक्ष|भा.ज.प.]] चे दिवंगत नेते [[प्रमोद महाजन]] यांच्या मुत्सद्दीपणातून शिवसेना-भा.ज.प. युती आकाराला आली. तसेच पुढे प्रामुख्याने शिवसेनाप्रमुखांच्या झंझावाती सभांमुळे-दौऱ्यांमुळे [[इ.स. १९९५]] मध्ये शिवसेना-भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले, आणि [[मनोहर जोशी]] हे शिवशाहीचे पहिले [[मुख्यमंत्री]] बनले. हे महाराष्ट्रातील खर्या अर्थाने पहिले कॉंग्रेसेतर सरकार होते. हा सत्तांतराचा चमत्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्व व कार्यशैलीमुळेच घडला.
<!--== हिंदुत्व ==
[[हिंदुत्व]] या मुद्याबाबतही बाळासाहेबांनी आपले विचार रोखठोकपणे मांडले. बॉंबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणार्या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. [[मतपेटी|मतपेटीचे]] राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. [[भारत|भारताला]] आपला देश मानणार्या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही - असे स्पष्ट विचार त्यांनी शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर मांडले. या स्पष्ट व रोखठोक भूमिकेमुळेच हिंदुहृदयसम्राट ही त्यांना प्राप्त झालेली उपाधी सार्थ ठरते.
== राजकीय कार्य ==
|