"भोगी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
आर्या जोशी (चर्चा | योगदान) →आहारातील महत्व: संदर्भ घातला |
छो Pywikibot 3.0-dev |
||
ओळ ६:
यावेळेस [[मटार]], [[गाजर]],[[वांगी]], [[तीळ]] आदी पीक विपुल प्रमाणात तयार होते. त्यामुळे या कालखंडात मिळणाऱ्या सर्व भाज्या एकत्र करून, त्यात तिळाचे कूट घालून भाजी तयार करतात. [[तीळ]] लावून [[बाजरी]]ची [[भाकरी]] करतात.ती लोण्यासह खातात. विशेषत्वाने, मुगाच्या डाळीची खिचडीही या दिवशी केली जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=p25DAAAAYAAJ&q=bhogi+menu&dq=bhogi+menu&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiv8IqD5IDnAhWz4zgGHdqID4oQ6AEIMDAB|title=Maharashtra State gazetteers|last=Maharashtra (India)|date=1969|publisher=Directorate of Government Print., Stationery and Publications, Maharashtra State|language=en}}</ref>
==आहारातील
बाजरी आणि तीळ हे दोन्ही उष्ण गुणधर्माचे पदार्थ आहेत. थंडीच्या काळात शरीराला उष्णता मिळवून देण्यासाठी भोगीच्या दिवशी या पदार्थांचा जेवणात विशेष समावेश केला जातो.<ref name=":0" />
==स्वरूप==
भोगी हा उपभोगाचा सण होय असे मानले जाते.<ref name=":0">{{स्रोत बातमी|दुवा=http://www.mymahanagar.com/lifestyle/makar-sankranti-2020-importance-of-bhogi-festival/155761/|शीर्षक=मकरसंक्रात स्पेशल : जाणून घ्या ‘भोगी’चे
[[File:Cpongal.jpg|thumb|पोंगल]]
|