"विकिपीडिया:चावडी/वादनिवारण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
→आर्थिक आरक्षण: नवीन विभाग |
V.narsikar (चर्चा | योगदान) छो GAJANAN AMBORE (चर्चा) यांनी केलेले बदल Tiven2240 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. खूणपताका: उलटविले |
||
ओळ १४३:
काळ्या पैशामुळे चलन फुगवटा झाला !आता असे समजू हा पैसे चलनातून बाद झाला ! आता चलनात कमी पैसे येईल कारण रोखीने होत असलेले काळ्या पैशाचा व्यवहार थांबेल !त्या मुळे मंदी येईल !आणि स्वस्ताई होईल आणि आणि जर पैसा चलनात आला नाही आणि त्या मुळे काळ्या बाजाराला स्थान मिळेलं का ??? सरकार मंदी घालवण्यासाठी रिझर्व्ह बँकेला नवीन नोटा छापण्यासाठी आणि त्यातून गडकरी जे म्हणता आहेत इन्फ्रास्टक्चर त्या साठी पैसे उपलब्ध केला जाईल त्यातून चलन वाढ होऊन मंदी वर मात करता येईल का ?!आणि मग महागाई वाढीला लागेल कि कमी होईल ?असे होणार असेल तर चलनवाढ करण्याची सरकारला गरज भासेल का ???समजा काळा पैसे चलनात आला नाही तर सरकार काय उपाय योजना करेल ? सरकार चलनी नाणे म्हणून सोने वापरणाऱ्या लोकांना ते किती सोने घरात ठेवू शकतील याबाबत काही कायदा करेल का ??त्याचा परिणाम काळा बाजार करणाऱ्यावर सरकार सोन्याच्या दरावर आणि विक्रीवर बंदी आणेल का ?
== शेतकरी कर्जमाफी
शेतकरी
माझ्या दृष्टिकोनातून हे अतिशय चुकीचं पाऊल आहे. यातून कुणाचे भले होणार नाही. मात्र महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीला मात्र खीळ बसेल असं माझे मत आहे.
तुम्हाला काय वाटतेय?................--[[सदस्य:अनिल दातीर|अनिल दातीर]] ([[सदस्य चर्चा:अनिल दातीर|चर्चा]]) १०:२८, १३ जून २०१७ (IST)
|