"भारतीय स्वातंत्र्य दिवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Cleaned up using AutoEd |
|||
ओळ ८:
== इतिहास ==
१७७० पासून भारतावर [[इंग्रज
दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानानी जून १९४८ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक '''[[१५ ऑगस्ट १९४७]] रोजी [[भारत]] स्वतंत्र झाला.''' पण जाताजाता त्यांनी भारतावर अजून एक घाव घालत भारताचे [[पाकिस्तान]] आणि भारत असे दोन तुकडे पाडले. पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक पंजाब्यांना व सिंधीना त्यांचे घरदार,पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक ह्यामध्ये मारलेही गेले. पुढे ह्या विभाजनामुळे [[काश्मीर]] चा प्रश्नही पुढे आला.
|