"रावसाहेब रंगराव बोराडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot v.2 |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ २:
| नाव = '''{{लेखनाव}}'''
| चित्र =रा._रं._बोराडे.jpg
| चित्र_शीर्षक = रा
| पूर्ण_नाव = रावसाहेब रंगराव बोराडे
| टोपण_नाव = रा
| जन्म_दिनांक = [[डिसेंबर २५]], [[इ.स. १९४०]]
| जन्म_स्थान = काटगाव, [[लातूर जिल्हा]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
ओळ २७:
}}
'''
==जीवन वृत्तान्त==
ओळ ३४:
१९६३ साली रा.रं. बोराडे हे विनायकराव पाटील यांनी स्थापन केलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वैजापूर येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १९७१पासून पुढे काही काळ ते त्या कॉलेजचे प्राचार्य होते. आपल्या कर्तृत्वाने वैजापूरसारख्या छोट्या गावाला त्यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक नकाशावर आणले. नंतर ते नामांकित समजल्या जाणार्या औरंगाबादेतील देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य बनले. २०००साली त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली.
त्याच वर्षी राज्य सरकारने बोराडे यांची [[महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ|महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या]] अध्यक्षपदी नेमणूक केली. आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी सरकारी गोदामांत सडत पडलेली पुस्तके ग्रंथालयांना वितरित करविली.
==लेखन==
रा. रं. बोराडे यांच्या साहित्य लेखनाची सुरुवात अत्यंत नाट्यमय पद्धतीने झाली. १९५७ साली दैनिक सकाळला २५ वर्षे पूर्ण झाली होती. त्यानिमित्त सकाळने राज्यस्तरीय कथास्पर्धा जाहीर केली. रा. रं. बोराडे तेव्हा इयत्ता दहावीत होते. त्यांनी आपली एक कथा स्पर्धेला पाठवून दिली. या कथेला स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले. या कथेचे नाव होते ‘वसुली’. दहावीला
==लेखन वैशिष्ट्ये==
बोराडेंच्या कथांमधल्या व्यक्ती ठसठशीतपणे वाचकांच्या समोर येतात. ग्रामीण भागातील गरीब दुबळ्या माणसांना त्यांनी आपल्या कथांमधून जिवंत केले. याशिवाय अत्यंत बेरकी आणि धोरणी माणसेही त्यांच्या कथांमधून भेटतात. रा. रं. बोराडे यांच्या कथा
| दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11246318.cms
| शीर्षक =नवलेखकांच्या पाठीशी उभे राहण्यात खरा आनंद
|