"आख्यानकाव्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
यादव मनीषा (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ २:
मराठी आख्यानकाव्याचे स्वरूप बरेचसे संकीर्ण आहे : ‘[[रुक्मिणीस्वयंवर]]’ हे एकच आख्यान महानुभाव कवी नरेंद्र, संत एकनाथ आणि पंडित कवी सामराज या तिघांनीही हाताळलेले आहे आणि प्रत्येकाच्या आख्यानाचा घाट वेगळा आहे. महाभारतावर आधारित रचना '''मुक्तेश्वर, मोरोपंत, श्रीधर''' या तिघांनी केलेली आहे आणि या तिघांच्या आख्यानांची रूपरेखा विभिन्न आहे. सामराज व रघुनाथपंडित हे दोघेही पंडित कवीच; पण पहिल्याचे रुक्मिणीहरण महाकाव्याच्या आखणीचे, तर दुसऱ्याचे नलदमयंतीस्वयंवर म्हणजे सुसूत्र खंडकाव्यच.
[[वर्ग:मराठी भाषा दिवशी संपादीत लेख]]
|