"राधानगरी वन्यजीव अभयारण्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहीती
छो शुद्धलेखन
ओळ १८:
}}
 
'''राधानगरी अभयारण्य''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[कोल्हापूर जिल्हा|कोल्हापूर जिल्ह्यातल्या]] [[राधानगरी तालुका|राधानगरी तालुक्यातील]] अभयारण्य आहे. हे अभयारण्य [[पश्चिम घाट|पश्चिम घाटामध्ये]] [[सह्याद्री पर्वतरांग|सह्याद्री पर्वतरांगांच्या]] दक्षिण टोकाला आहे. राधानगरी अभयारण्य [[रानगवा|रानगव्यांसाठी]] प्रसिद्ध आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य आहे. याची स्थापना १९५८ साली करण्यात आली आणि त्यावेळी याला '''दाजीपूर अभयारण्य''' असे नाव देण्यात आले होते. या अभयारण्यात्अभयारण्यात एकूण्एकूण ३५ प्रकारच्या वन्यप्राण्याचीवन्यप्राण्यांची नोदनोंद झलेलीझालेली आहे.तसेच् तसेच २३५ प्रकरच्या पक्षी प्रजातीचीप्रजातींची नोद्नोंद झलेलीझालेली आहे. त्याचप्रमाणे १८०० प्रकारच्या वनस्पतीही आढळतात. त्यापैकी १५०० पेक्षा जास्त फ़ुलझाडांच्या प्रजाती आढळतात. तर ३०० औषधी वनस्पती आढळतात.
 
=== प्राणी : ===
दूर्मीळदुर्मीळ होत चाललेल्या पट्टेरी वाघ, बीबळ्या, पश्चिम घाटात दुर्मीळ आढळणारे लहान हरीण, गेळा (पिसोरी) यांचा समवेश होतो. तसेच गवा, सांबर, भेकर, डूक्करडुक्कर, रानकूत्रारानकुत्रा, अस्वल, शेकरु, रानमांजर, उदमांजर, ससा, लंगूर, याचबरोबर वटवघळाच्या तीन जाती आढळतात.
 
=== वनस्पती: ===
 
{{विस्तार}}