"मराठा साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ २५:
[[इ.स. १६८१|१६८१]] मध्ये महाराजांचे जेष्ठ पुत्र [[छत्रपती संभाजी महाराज|संभाजी]] राजे बनले आणि त्यांनी वडिलांची विस्तार करण्याची नीती चालू ठेवली.
राजपुत-मराठा एकी होऊ नये आणि दख्खनातील सुलतानांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी औरंगजेब आपल्या सार्‍या राजदरबाराला आणि ५००००० सैन्याला घेऊन दक्षिणेला आला.
अपुरे सैन्य व फंदफितुरी असूनदेखील संभाजी महारांजानी १६८१ ते १६८८ अशी यशस्वी झुंज दिली. या काळात संभाजी महारांजानी एक हिएकही किल्ला गमावला नाही किकी आरमारातले एकही मोठे जहाज मोगलांच्या हाती लागून दिले नाही. जंजिर्याचेजंजिर्‍याचे सिद्दी, गोव्याचे पोर्तुगीज, मुंबईकर इंग्रज, मोगल या चारही आघाड्यांना हा राजा पुरून उरला
.
वतनदारी मिळवण्यासाठी संभाजी महाराजांच्या काही स्वकीयांनी मोगलांशी हात मिळवणी केली, मोगलांना त्यांची खबरबात दिली आणि १६८९ मध्ये संभाजी महाराज पकडले गेले. त्यांचा प्रचंड शारीरिक छळ करण्यात आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. संभाजी महाराजांच्या मुत्युचामुत्यूचा परिणाम औरंगजेबाच्या अपेक्षेच्या उलट झाला, मराठ्यांनी शरण न जाता त्यापासून स्फूर्ती घेतली व ते अधिक तीव्रतेने लढू लागले.
 
संभाजीचा बंधू [[राजाराम]] हा नंतर राजा बनला. [[इ.स. १७००|१७००]] मध्ये [[सातारा|सातारला]] मुघलांचा वेढा पडला आणि मुघलांनी ते काबिज केले. याच काळात राजारामाचा [[सिंहगड|सिंहगडावर]] मृत्यू झाला आणि त्याची पत्नी ताराबाई हीने त्यांचा मुलगा [[संभाजी दुसरा]] याच्या नावाने राज्यकारभार हातात घेतला. तिने युद्धविरामाचा प्रस्ताव दिला पण बादशाह तयार झाला नाही. त्याच वर्षी मराठे [[नर्मदा|नर्मदेच्या]] पार पोचले. माळव्याच्या मराठ्यांनी केलेला नवीन हल्ला आणि [[हैदराबाद|हैद्राबादमध्ये]] केलेली लूट यामुळे बादशाह वैतागला. दोन दशके चाललेले दक्षिणेचे युद्ध त्याच्या खजिन्यावर ताण देत होते. [[इ.स. १७०५|१७०५]] मध्ये औरंगजेब आजारी पडला आणि दोन वर्षांनी मरण पावला.
 
बादशहाच्या मृत्यूनंतर [[छत्रपती शाहूजी|शाहूजी]] जो संभाजीचा पुत्र(शिवाजीचा नातू) होता त्याला [[बहादुरशाह|बहादुरशाहने]] सोडले. यानंतर थोडा काळ अराजकता माजली. शेवटी मराठा नौदल प्रमुख [[कान्होजी आंग्रे]] याची मदत घेऊन शाहूजीनेशाहूने निर्विवाद मराठा नेतृत्व मिळविले. बाळाजी आता पेशवा बनला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांची मुघलांबरोबरची लढाई संपुष्टात आली. यानंतर मुघल साम्राज्य कधीच उभारू शकले नाही आणि मराठा साम्राज्य भारतातील सर्वांत शक्तिशाली राज्य बनले.
 
[[इ.स. १७१३|१७१३]] मध्ये [[फारूख्सियार]] मुघल बादशाह बनला. त्याची सत्ता दोन भावांच्या सामर्थ्यावर टिकून होती जे [[सय्यद बंधू]] म्हणून ओळखले जात होते. ते [[अलाहाबाद]] आणि [[पटणा]] येथील राज्यपाल होते. पण बादशही बरोबर यांचे पटले नाही. सय्यद बंधू आणि पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्यातील वाटाघाटीनुसार मराठे बादशाहविरूद्धच्या लढाईत सामिलसामील झाले. या वाटाघाटीनुसार मराठ्यांना दक्षिणेत मुघल सत्ता मान्य करावी लागली शिवाय सैन्य व आर्थिक मदतही करावी लागली. याबदल्यात त्यांना एक फर्मान मिळाले ज्यानुसार त्यांना मराठी मातीवर स्वातंत्र्य आणि [[गुजरात]], [[माळवा]] इत्यादी सहा वतनांवरील महसुलाचे हक्क मिळाले.
 
[[चित्र:Peshwa Baji Rao I riding horse.jpg|इवलेसे|उजवे|थोरले बाजीराव पेशवे]]
 
ते [[इ.स. १७३५|१७३५]] मध्ये [[राजस्थान|राजस्थानात]], [[इ.स. १७३७|१७३७]] मध्ये [[दिल्ली]] आणि [[इ.स. १७४०|१७४०]] मध्ये बंगालपर्यंत पोहचले. पण मराठी राज्य अजुनीफारच सैल पद्धतीनेचपद्धतीने बांधले होते. दख्खनमध्ये जमा झालेल्या महसुलाचे विभाजन मराठा सरदारांच्यात केल्याने एकी निर्माण झाली. मराठा राज्य आता 'confederacy' बनले. मराठ्यांच्या अधिपत्याखालिलअधिपत्याखालील भागांची विभागणी [[ग्वाल्हेर|ग्वाल्हेरचे]] [[शिंदे घराणे|शिंदे]], [[वडोदरा|बडोद्याचे]] [[गायकवाड घराणे|गायकवाड]], [[माळवा|माळव्याचे]] [[होळकर घराणे|होळकर]] यांच्यात करणयातकरण्यात आली. आणि ते मराठी साम्राज्याचे आधारस्तंभ बनले. ताराबाईला बेरारचे महसुल हक्क देण्यात आले आणि [[नागपूर]] ही तिची राजधानी बनली.
 
बाजीराव [[इ.स. १७४०|१७४०]] मध्ये वारला . शाहूजीनेशाहूने त्याचा मुलगा नानासाहेबला पेशवा केले . याच वेळी त्याचा भाऊ [[रघुनाथराव पेशवे|रघुनाथराव]] राज्य विस्तार करत [[पंजाब|पंजाबपर्यंत]] पोचला. [[इ.स. १७६०|१७६०]] मध्ये [[निजाम|निजामाच्या]] पराभवानंतर मराठी साम्राज्य कळसाला जाऊन पोहचले.
 
== साम्राज्याची घसरण ==
मुघल सत्ता ढासळत असताना [[इ.स. १७५६]]-[[इ.स. १७५७]] मध्ये [[अफगाणिस्तान|अफगाणिस्तानच्या]] [[अहमदशाह अब्दाली]] याने [[दिल्ली]] ताब्यात घेतली. पेशव्यांनी आपले सैन्य अफगाणांचा सामना करण्यासाठी पाठवले. यात [[जानेवारी १३]], [[इ.स. १७६१]] या दिवशी मराठ्यांचा निर्णायक पराभव झाला. हे [[पानिपतचे तिसरे युद्ध]] म्हणुनम्हणून ओळखले जाते. यानंतर मराठा साम्राज्याचा विस्तार थांबून विभाजन होण्यास सुरुवात झाली.
 
१७६१ नंतर पाच मराठा राज्ये स्वायत्त झाली. [[इ.स. १७७५]] मध्ये [[ब्रिटीशब्रिटिश ईस्ट ईंडिया कंपनी|ब्रिटीशब्रिटिश ईस्ट ईंडिया कंपनीबरोबर]] पहिले युद्ध लढण्यात आले. पण त्यातून दोन्ही बाजूंना काहीही मिळाले नाही. [[इ.स. १८०२]] मध्ये इंग्रजांनी [[बडोदा संस्थान|बडोद्याच्या]] वारसदाराला अंतर्गत वादात मदत केली. बडोद्याला वेगळे राज्य म्हणुनम्हणून मान्यता देऊन त्याबदल्यात त्यांनी इंग्रजांच्या प्रभुत्वाची पावती मिळवली. [[दुसरे आंग्ल-मराठा युद्ध|दुसर्‍या आंग्ल-मराठा]] युद्धात ([[इ.स. १८०३]]-[[इ.स. १८०५]]) मराठ्यांनी स्वातंत्र्य तर वाचवले पण [[ओडिशाओडिसा]], [[गुजरातगुजराथ]] इत्यादी भाग गमवावे लागले. [[तिसरे आंग्ल-मराठा युद्ध|तिसर्‍या आंग्ल-मराठा युद्धात]] ([[इ.स. १८१८]]) मराठ्यांना पराभव पत्करावा लागला आणि जवळजवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता आली. यात पुणे आणि देशावरील इतर भाग [[कोल्हापूर]] आणि सातारा यांचा अपवाद वगळता इंग्रजांच्या हातात गेले. ग्वाल्हेर, [[इंदूर]] आणि नागपूरही इंग्रजांच्या राज्यात 'स्वतंत्र संस्थाने' म्हणुनम्हणून सामिलसामील झाले.
 
== मराठ्यांचे राज्यकर्ते ==
Line ६३ ⟶ ६४:
* [[दुसरे नानासाहेब पेशवे]]
 
==मराठेशाहीवरील पुस्तके==
== हे ही पाहा==
* मराठ्यांची न्यायव्यवस्था (मूळ इंग्रजी लेखक डॉ. व्ही.सी. गुणे, मराठी अनुवाद - डॉ. सदाशिव शिवदे)
 
 
== हे हीहेही पाहा==
* [[आहोम साम्राज्य]]
* [[विजयनगर साम्राज्य]]