"मराठा साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
No edit summary खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
||
ओळ २५:
[[इ.स. १६८१|१६८१]] मध्ये महाराजांचे जेष्ठ पुत्र [[छत्रपती संभाजी महाराज|संभाजी]] राजे बनले आणि त्यांनी वडिलांची विस्तार करण्याची नीती चालू ठेवली.
राजपुत-मराठा एकी होऊ नये आणि दख्खनातील सुलतानांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी औरंगजेब आपल्या सार्या राजदरबाराला आणि ५००००० सैन्याला घेऊन दक्षिणेला आला.
अपुरे सैन्य व फंदफितुरी असूनदेखील संभाजी महारांजानी १६८१ ते १६८८ अशी यशस्वी झुंज दिली. या काळात संभाजी महारांजानी
. वतनदारी मिळवण्यासाठी संभाजी महाराजांच्या काही स्वकीयांनी मोगलांशी हात मिळवणी केली, मोगलांना त्यांची खबरबात दिली आणि १६८९ मध्ये संभाजी महाराज पकडले गेले. त्यांचा प्रचंड शारीरिक छळ करण्यात आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. संभाजी महाराजांच्या
संभाजीचा बंधू [[राजाराम]] हा नंतर राजा बनला. [[इ.स. १७००|१७००]] मध्ये [[सातारा|सातारला]] मुघलांचा वेढा पडला आणि मुघलांनी ते काबिज केले. याच काळात राजारामाचा [[सिंहगड|सिंहगडावर]] मृत्यू झाला आणि त्याची पत्नी ताराबाई हीने त्यांचा मुलगा [[संभाजी दुसरा]] याच्या नावाने राज्यकारभार हातात घेतला. तिने युद्धविरामाचा प्रस्ताव दिला पण बादशाह तयार झाला नाही. त्याच वर्षी मराठे [[नर्मदा|नर्मदेच्या]] पार पोचले. माळव्याच्या मराठ्यांनी केलेला नवीन हल्ला आणि [[हैदराबाद|हैद्राबादमध्ये]] केलेली लूट यामुळे बादशाह वैतागला. दोन दशके चाललेले दक्षिणेचे युद्ध त्याच्या खजिन्यावर ताण देत होते. [[इ.स. १७०५|१७०५]] मध्ये औरंगजेब आजारी पडला आणि दोन वर्षांनी मरण पावला.
बादशहाच्या मृत्यूनंतर [[छत्रपती शाहूजी|शाहूजी]] जो संभाजीचा पुत्र(शिवाजीचा नातू) होता त्याला [[बहादुरशाह|बहादुरशाहने]] सोडले. यानंतर थोडा काळ अराजकता माजली. शेवटी मराठा नौदल प्रमुख [[कान्होजी आंग्रे]] याची मदत घेऊन
[[इ.स. १७१३|१७१३]] मध्ये [[फारूख्सियार]] मुघल बादशाह बनला. त्याची सत्ता दोन भावांच्या सामर्थ्यावर टिकून होती जे [[सय्यद बंधू]] म्हणून ओळखले जात होते. ते [[अलाहाबाद]] आणि [[पटणा]] येथील राज्यपाल होते. पण बादशही बरोबर यांचे पटले नाही. सय्यद बंधू आणि पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्यातील वाटाघाटीनुसार मराठे बादशाहविरूद्धच्या लढाईत
[[चित्र:Peshwa Baji Rao I riding horse.jpg|इवलेसे|उजवे|थोरले बाजीराव पेशवे]]
ते [[इ.स. १७३५|१७३५]] मध्ये [[राजस्थान|राजस्थानात]], [[इ.स. १७३७|१७३७]] मध्ये [[दिल्ली]] आणि [[इ.स. १७४०|१७४०]] मध्ये बंगालपर्यंत पोहचले. पण मराठी राज्य
बाजीराव [[इ.स. १७४०|१७४०]] मध्ये वारला
== साम्राज्याची घसरण ==
मुघल सत्ता ढासळत असताना [[इ.स. १७५६]]-[[इ.स. १७५७]] मध्ये [[अफगाणिस्तान|अफगाणिस्तानच्या]] [[अहमदशाह अब्दाली]] याने [[दिल्ली]] ताब्यात घेतली. पेशव्यांनी आपले सैन्य अफगाणांचा सामना करण्यासाठी पाठवले. यात [[जानेवारी १३]], [[इ.स. १७६१]] या दिवशी मराठ्यांचा निर्णायक पराभव झाला. हे [[पानिपतचे तिसरे युद्ध]]
१७६१ नंतर पाच मराठा राज्ये स्वायत्त झाली. [[इ.स. १७७५]] मध्ये [[
== मराठ्यांचे राज्यकर्ते ==
Line ६३ ⟶ ६४:
* [[दुसरे नानासाहेब पेशवे]]
==मराठेशाहीवरील पुस्तके==
== हे ही पाहा==▼
* मराठ्यांची न्यायव्यवस्था (मूळ इंग्रजी लेखक डॉ. व्ही.सी. गुणे, मराठी अनुवाद - डॉ. सदाशिव शिवदे)
* [[आहोम साम्राज्य]]
* [[विजयनगर साम्राज्य]]
|