"राष्ट्रीय समाज पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
किरकोळ बदल
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
ओळ २१:
'''राष्ट्रीय समाज पक्ष''' एक [[भारत|भारतातील]] [[राजकीय पक्ष]] आहे. या पक्षाची स्थापना २००३ मध्ये झाली. [[महादेव जानकर]] हेेे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत.{{संदर्भ हवा}} या पक्षाने [[महाराष्ट्र]], [[कर्नाटक]], [[गुजरात]], [[आसाम]], [[उत्तर प्रदेश]], [[ राजस्थान]], [[बिहार]], [[तमिळनाडू]] [[मध्यप्रदेश]] [[विधानसभा]] निवडणूका लढविल्या आहेत. सध्या ८ राज्यात पक्ष कार्यरत आहे. २०१७ झालेल्या महाराष्ट्रातील निवडणूकीत रा.स.प. ने जिल्हापरिषदेवर १२ आणि [[तालुका]] पंचायतवर १८ सभासद निवडून आणले. ०.२ मतदान मिळवून राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता प्राप्त होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.{{संदर्भ हवा}}
 
२००३ साली पक्ष स्थापन करून २०१३ पर्यन्त [[ग्रामपंचायत]], ते [[विधानसभा]]- लोकसभा लढविणे आणि जिंकणे, यात यश आले आहे. 2009ला राष्ट्रीय समाज पक्षाचा एक [[आमदार]] निवडून आला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये दौंड मतदार संघातून [[राहूल कूल]] हे निवडून आले आहेत. [[ब्राह्मण]] –[[मराठा]] ते [[जैन]] – [[मुस्लिम]] अल्पसंख्य समाजाला राष्ट्रीय समाजाचा प्रमुख घटक मानतो. “एकात्म राष्ट्र निर्माण” हे त्यांनी आपले ध्येय बनविले आहे. राजकीय सत्ता हे साध्य तर राष्ट्रीय समाज पक्ष हे साधन आणि [[वाहन]] बनाविले आहे.
त्याच बरोबर पक्षाचे अध्यक्ष [[महादेव जानकर]] यांनी सन २०१४ची लोकसभा महाराष्ट्रातील बारामती लोकसभा निवडणूक लढवली, त्यामध्ये शरद पवार यांच्या बालेकिल्यात जवळ पास ५ लाखापर्यंत मतदान मिळवून राजकिय भूकंप घडविला.{{संदर्भ हवा}} त्या पाठोपाठ राज्याच्या विधानसभेच्या निवडणूकीमध्ये दौंड मधून रासपचे उमेदवार [[राहुल सुभाष कुल]] हे १४ हजारांच्या वर आघाडी घेऊन निवडून आले.
 
== संदर्भ ==