"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २६६:
::: --[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> २१:२५, ६ जानेवारी २०२१ (IST)
:मी वर लिहिल्या प्रमाणे, डॉ. आंबेडकरांवर लिहिलेल्या पुस्तकातील संदर्भ नकोत तर थेट मनुस्मृतीचे संदर्भ त्यांचे ग्राह्य भाषांतर पाहिजेत. असे संदर्भ दिल्याने ''संदर्भात असे लिहिलेच नाही'' किंवा ''संदर्भ चुकीचा आहे'' अथवा ''संदर्भातील वाक्याचा अर्थ चुकीचा काढला आहे'', इत्यादी अनेक प्रकारचे वितंडवाद टळतील. -- [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०७:५८, ७ जानेवारी २०२१ (IST)
::::{{साद|अभय नातू}} तुमचा मुद्दा आणि उद्देश माझ्या लक्षात आलेला आहे, पण माझ्याकडे सध्या त्यासाठी पुरेसा वेळ नव्हता. तरीही मी थोड्याच दिवसांत मनुस्मृतीतील मुळ मजकूर व त्यांचे भाषांतर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत आपण बाकीच्या उपविभागांवर काम करत करावे, ही विनंती. धन्यवाद. --[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> ०९:५८, ७ जानेवारी २०२१ (IST)
:::::{{साद|अभय नातू}} संदर्भ मिळेपर्यंत मनुस्मृतीबाबतची वचने लपवण्यात आली आहेत, कृपया आपण बाकीच्या मजकूरांवर काम करावे ही विनंती. --[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> १०:५३, १४ जानेवारी २०२१ (IST)
----
 
Line २७५ ⟶ २७६:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते दलितांच्या सर्व प्रमुख समस्या या [[मनुस्मृती]]मुळे निर्माण झालेल्या आहेत.<ref name="auto16" /> काही हिंदुंना मनुस्मृती हा ग्रंथ आदरणीय असून अस्पृश्यांच्या दृष्टीने मात्र तो तिरस्कारणीय आहे.<ref name="auto16" /> हा ग्रंथ सुमारे २००० वर्षापूर्वी मनूने लिहिला असला तरी तो रूढीवादी हिंदुंच्या जीवनाचे आजही नियंत्रण करतो.<ref name="auto16" /> मनुस्मृतीने कनिष्ठ जातींवर अनेक अपात्रता लादल्या तर उच्च जातींना अनेक विशेषाधिकार दिले.<ref name="auto16" /> आंबेडकरांच्या मते मनुस्मृती हा ग्रंथ अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाचे, क्रूरतेचे व विषमतेचे प्रतीक आहे.<ref name="auto16" /><ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = https://www.sabrangindia.in/article/towards-equality-why-did-dr-babasaheb-ambedkar-publicly-burn-manu-smruti-december-25-1927 | शीर्षक = Towards Equality: Why did Dr Babasaheb Ambedkar publicly burn the Manu Smruti on December 25, 1927? | भाषा = इंग्रजी | लेखक = | फॉरमॅट = सबरंग दिनांक २६ जानेवारी २०१६ }}</ref> [[शूद्र]]ांवर कशा प्रकारचे अन्याय ब्राह्मणी हिंदू वाङमयाने वा शास्त्राने केलेले आहेत, ते थोडक्यात खालीलप्रमाणे आहेत. स्मृतिकाराने [[अस्पृश्य]]ांवर केलेल्या अन्यायाची जंत्री म्हणून [[मनुस्मृती]]चा उल्लेख केला जातो.<ref>{{Cite book|title=युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=राणे|first=दिनेश|publisher=ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन|year=|isbn=|location=दिल्ली|pages=१३|language=मराठी}}</ref>
 
<!--
* समाजात शुद्राचे स्थान सर्वांच्या पायदळी असावे.<ref>{{Cite book|title=युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=राणे|first=दिनेश|publisher=ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन|year=|isbn=|location=दिल्ली|pages=१३ व १४|language=मराठी}}</ref>
* शुद्र अपवित्र असल्यामुळे कोणतेच धार्मिक पवित्र कार्य त्याच्या उपस्थितीत करू नये.<ref>{{Cite book|title=युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=राणे|first=दिनेश|publisher=ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन|year=|isbn=|location=दिल्ली|pages=१३ व १४|language=मराठी}}</ref>
Line २८५ ⟶ २८७:
* उच्चवर्णियांनी शुद्राशी [[आंतरजातीय विवाह]] करू नयेत. शुद्राची स्त्री [[रखेल]] म्हणून ते ठेवू शकतात. उच्चवर्णीय स्त्रीस शुद्राने नुसता स्पर्श जरी केला तरी, त्यास जबर शिक्षा करावी.<ref>{{Cite book|title=युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=राणे|first=दिनेश|publisher=ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन|year=|isbn=|location=दिल्ली|pages=१३ व १४|language=मराठी}}</ref>
* शुद्राचा जन्म गुलामगिरीत होतो आणि त्याने गुलामगिरीतच मरावे.<ref>{{Cite book|title=युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=राणे|first=दिनेश|publisher=ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन|year=|isbn=|location=दिल्ली|pages=१३ व १४|language=मराठी}}</ref>
-->
 
[[चित्र:Flyer published before Mahad Satyagraha in 1927.png|thumb|300px|महाड सत्याग्रहाचे प्रकाशित पत्रक]]