"अण्णा भाऊ साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
Reverted to revision 1697289 by निनावी (talk): योग्य संपादन हटवणे. (TW)
खूणपताका: उलटविले
ओळ २१:
| संघटना =
| प्रसिद्ध_साहित्यकृती = [[फकिरा]]
| प्रभाव = [[बाबासाहेब आंबेडकर]], [[श्रीपाद अमृत डांगे]], [[कार्ल मार्क्स]]
| प्रभावित =
| पुरस्कार =
ओळ ४३:
|journal =The Criterion
|access-date =2015-04-05
}}</ref> साठे एका [[मांग]] समाजामध्ये जन्मलेले व्यक्ती होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतीशीलतेवर आधारलेले होते.<ref name="Prasad2007">{{स्रोत पुस्तक|first=S. K. |last=Paul |chapter=Dalitism: Its Growth and Evaluation|शीर्षक=Dalit Literature: A Critical Exploration|दुवा=https://books.google.com/books?id=Bg0rOOqvBMkC|year=2007|publisher=Sarup & Sons|isbn=978-81-7625-817-3 |page=36 |editor1-first=Amar Nath |editor1-last=Prasad |editor2-first=M. B. |editor2-last=Gaijan}}</ref> साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते [[आंबेडकरवाद| आंबेडकरवादी]] झाले.<ref>{{Cite web|url=https://www.forwardpress.in/2019/04/the-history-of-marathi-ambedkarite-literature/|title=The history of Marathi Ambedkarite Literature|first=J. V. Pawar जे वी|last=पवार|date=13 एप्रि, 2019|website=Forward Press}}</ref><ref>{{Cite web|url=https://books.google.com/books/about/The_Life_and_Work_of_Annabhau_Sathe.html?id=d3qcYgEACAAJ|title=The Life and Work of Annabhau Sathe: A Marxist-Ambedkarite Mosaic|first=Milind|last=Awad|date=1 ऑग, 2010|publisher=Gaur Publishers & Distributors|via=Google Books}}</ref><ref>http://velivada.com/2017/07/18/annabhau-sathe-leftist-turned-ambedkarite/</ref><ref>{{Cite web|url=https://books.google.co.in/books?id=vjsHCwAAQBAJ&pg=PT319&lpg=PT319&dq=annabhau+sathe+ambedkarite&source=bl&ots=PQEx6qfPy1&sig=ACfU3U1Y2e5cmxaImHOClRm1TIPOWpW7ew&hl=en&sa=X&ved=2ahUKEwih2cOguL_jAhUIWysKHbmzAYg4KBDoATACegQICBAB|title=Today's Pasts: A Memoir|first=Bhisham|last=Sahni|date=10 नोव्हें, 2015|publisher=Penguin UK|via=Google Books}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.loksatta.com/vishesh-news/feature-article-on-folk-singer-anna-bhau-sathe-on-occasion-of-113-jubilee-162493/|title=आजही अण्णा भाऊ..|date=1 ऑग, 2013}}</ref>
 
==वैयक्तिक जीवन==
अण्णा भाऊ साठेंचा जन्म [[ऑगस्ट १|१ ऑगस्ट]] [[इ.स. १९२०]] रोजी [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्याच्या]] वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडीलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. साठे हे शाळेत शिकलेले नाही, केवळ दीड दिवस ते शाळेत गेले नंतर तेथील सवर्णांद्वारेसर्वणांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. त्यांनी दोन लग्न केलीत, त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी जयवंता साठे ह्या होत. त्यांना एकूण तीन अपत्ये होती - मधुकर, शांता आणि शकुंतला.
 
==लेखन==
साठे यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये ''[[फकिरा]]'' (१९५९) समाविष्ट आहे, तिला इ.स. १९६१ मध्ये [[महाराष्ट्र शासन|राज्य सरकारच्या]] उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. साठेंच्या लघु कथांचा संग्रह १५ आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि २७ अ-भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्याव्यतिरिक्त साठे यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, १२ पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील १० गाणी लिहिली.<ref name="Jamdhade"/>
 
साठेंच्या [[पोवाडा]] आणि [[लावणी]] यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरामध्ये, साठेंनी आपल्या समुदायाला पूर्ण भुखमरीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढिवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरूद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकिराला चित्रित केले.<ref name="Jamdhade"/><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/mumbai-news/anna-bhau-sathe-birth-anniversary-1128319/|title=साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती|date=1 ऑग, 2016}}</ref> नायक आणि त्याच्या समुदायाला नंतर ब्रिटिश अधिकारी द्वारे अटक आणि छळ दिला जातो, आणि अखेरीस फकिराला फाशी देऊन ठार मारले जाते.<ref name="Gaikwad">{{जर्नल स्रोत
| दुवा= http://www.the-criterion.com/V4/n1/Baliram.pdf
| शीर्षक =Manifestation of Caste and Class in Anna Bhau Sathe’s Fakira and Baburao Bagul’s Jenvha Mi Jaat Chorli Hoti
ओळ ६८:
साठे पहिल्यांदा [[श्रीपाद अमृत डांगे|कॉ. श्रीपाद अमृत डांगे]] यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित झाले. <ref name="Gaikwad"/> १९४४ मध्ये [[दत्ता गवाणकर]] आणि [[अमर शेख]] या शाहिरांच्या सोबत त्यांनी लालबावटा कला पथक स्थापन केले. याद्वारे त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आव्हान दिले होते. ते १९४० च्या दशकामध्ये कार्यरत राहिले आणि तेविया अब्राम्स यांच्यानुसार, भारतातील [[साम्यवादा]]च्या आधी स्वातंत्र्याच्या नंतरची "१९५० च्या दशकातील सर्वात रोमांचक नाटकीय घटना" होती.<ref>{{स्रोत पुस्तक |first=Tevia |last=Abrams |chapter=Tamasha |pages=282, 288 |शीर्षक=Indian Theatre: Traditions of Performance |editor1-first=Farley P. |editor1-last=Richmond |editor2-first=Darius L. |editor2-last=Swann |editor3-first=Phillip B. |editor3-last=Zarrilli |publisher=Motilal Banarsidass |year=1993 |isbn=978-8-12080-981-9 |दुवा=https://books.google.co.uk/books?id=OroCOEqkVg4C&pg=PA282}}</ref> भारतीय स्वातंत्र्य्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी [[मुंबई]] येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्च्यातील घोषणा होती, "ये आझादी झूठी है, देश कि जनता भूखी है!" इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनमध्येही ते एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते, जी [[भारतीय कम्युनिस्ट पक्ष]]ाची एक सांस्कृतिक शाखा होती<ref>{{स्रोत पुस्तक |first=Binayak |last=Bhattacharya |chapter=The Left Encounter: Progressive Voices of Nationalism and Indian Cinema to the 1950s |pages=26, 38 |शीर्षक=Salaam Bollywood: Representations and Interpretations |editor1-first=Vikrant |editor1-last=Kishore |editor2-first=Amit |editor2-last=Sarwal |editor3-first=Parichay |editor3-last=Patra |publisher=Routledge |year=2016 |isbn=978-1-31723-286-5 |दुवा=https://books.google.co.uk/books?id=wQLeCwAAQBAJ&pg=PA38}}</ref> आणि [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ]]ीमध्ये, ज्याने भाषिक विभागातून वेगळे मराठीभाषी राज्य (बॉम्बे राज्य) निर्माण करण्याची मागणी केली होती.<ref name="wani"/>
 
साठे नंतर [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांच्या शिकवणुकींना अनुसरत दलित कार्याकडे वळले आणि दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला. [[इ.स. १९५८]] मध्ये, बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या [[दलित साहित्य संमेलन]]ात आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी म्हटले की, "पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे"<ref name="Gaikwad"/> यातून त्यांनी जागतिक संरचनांमध्ये दलित आणि कामगार वर्गांचे महत्त्व स्पष्ट केले. या काळातील बहुतांश दलित लेखकांच्या विपरित, साठेंचे कार्य [[बौद्ध धर्म]]ाऐवजी [[मार्क्सवादा]]च्या प्रभावाखाली होते.<ref>{{स्रोत पुस्तक |शीर्षक=Language and Civilization Change in South Asia |editor-first=Clarence |editor-last=Maloney |publisher=BRILL |year=1978 |isbn=978-9-00405-741-8 |first=Eleanor |last=Zelliot |authorlink=Eleanor Zelliot |chapter=Dalit: New Cultural Context for an Old Marathi Word |pages=78, 82 |दुवा=https://books.google.co.uk/books?id=M_oUAAAAIAAJ&pg=PA78}}</ref>
 
त्यांनी म्हटले आहे की, "दलित लेखकांना सध्याच्या सांसारिक व [[हिंदू]] अत्याचारांपासून दलितांना मुक्त करणे आणि त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कारण दीर्घकालीन पारंपरिक श्रद्धांना त्वरित नष्ट केले जाऊ शकत नाही.<ref name="Gaikwad"/>
ओळ १७१:
[[वर्ग:इ.स. १९६९ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग:दलित व्यक्ती]]
[[वर्ग:कादंबरीकार]]
[[वर्ग:आंबेडकरवादी]]
__अनुक्रमणिकानको__
__DISAMBIG__