रमेश मंत्री
भारतीय लेखक
रमेश मंत्री हे मराठी लेखक होते त्यांनी प्रामुख्याने विनोदी लेखन मोठ्या प्रमाणात केले आहे.
रमेश मंत्री |
---|
प्रकाशित साहित्यसंपादन करा
नाव | साहित्यप्रकार | प्रकाशन | प्रकाशन वर्ष (इ.स.) |
---|---|---|---|
हसण्याचा तास - तास पहिला/दुसरा/तिसरा | अनुभव प्रकाशन | ||
कागदी सिंह | मेनका प्रकाशन | ||
तरंगणारे शहर | मेनका प्रकाशन | ||
ओठ सलामत तो | मेहता प्रकाशन | ||
उत्तरकाळ | |||
हुलकावणी | |||
हास्यधारा | |||
थंडीचे दिवस | |||
सुखाच्या रात्री | |||
सुखाचे दिवस | |||
मावशी हरवली | |||
बोल बोल म्हणता | |||
कोल्हापूरी चिवडा | |||
पळसाला पाने तिनच | |||
अति झाले अन् हसू आले | |||
एलीझबेथ टेलर आणि मी | |||
सूर्यपुत्रांचा देश जपान | |||
बारा लाखांच्या जगाची सफर |
गौरवसंपादन करा
- अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, कोल्हापूर, १९९२
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |