चर्चा:उषा देशमुख

Latest comment: ७ वर्षांपूर्वी by अभय नातू

'एकेकाळी मराठी विभागाच्या विभागप्रमुख होत्या' असे लिहिण्याचे कारण उषा देशमुख अजून हयात अहेत. 'एकेकाळी' हा शब्द गाळला तर गैरसमज होईल. (चर्चा) ०७:१४, २१ नोव्हेंबर २०१६ (IST)Reply

अशा ठिकाणी आपण भूतपूर्व, माजी हे शब्द वापरतो. येथे वेगळा शब्द वापरण्यास विशेष कारण आहे का?
अभय नातू (चर्चा) ०८:४६, २१ नोव्हेंबर २०१६ (IST)Reply
"उषा देशमुख" पानाकडे परत चला.