आयुष्यावर बोलू काही
आयुष्यावर बोलू काही हा मराठी कवी, गीतकार संदीप खरे यांचा गीतसंग्रह आहे. या गीतसंग्रहातील कविता संदीप खरे यांनी लिहिल्या असून त्याला चालीही त्यांनीच दिल्या आहेत. यातील गाणी संदीप खरे व सलील कुलकर्णी यांनी गायली आहेत.
गाण्यांची यादीसंपादन करा
- आयुष्यावर बोलू काही
- नसतेस घरी तू...
- वेड लागलं...
- आताशा असे हे...
- हे भलते अवघड असते
- चेपेन चेपेन
- मी मोर्चा नेला नाही
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |