आनेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे.

  ?आनेवाडी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर जावळी
जिल्हा सातारा जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

भौगोलिक स्थान संपादन

आनेवाडी हे गावं महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील जावळी या तालुक्यात आहे. N.H.4 या राष्ट्रीय महामार्गालगत हे गावं वसलेले आहे. जावळी तालुक्याचे प्रवेशद्वार म्हणूनही या गावाचा उल्लेख केला जातो. गावाची लोकसंख्या साधारणपणे दीड हजार आहे. गावचा कारभार ग्रामपंचायत बघते. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या नऊ आहे. गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. या गावात माळी समाजाची लोकसंख्या सुमारे ९५% आहे. महाराष्ट्रातील फरांदे आडनावाचे लोक मुळचे या गावातले आहेत.

हवामान संपादन

हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो.

संदर्भ संपादन

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate