अश्विनी भिडे (जन्म: २५ मे १९७०) या एक भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी आहेत, ज्या मुख्यतः एक्वा लाईन किंवा मुंबई मेट्रोची लाईन ३ वरील कामासाठी ओळखल्या जातात.[१][२] त्यांनी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRCL)चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले, जो भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा संयुक्त उपक्रम आहे. २०१५ पासून २०२० पर्यंत त्यांनी हे काम केले.[३][४]

जानेवारी २०२० मध्ये, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नव्याने स्थापन झालेल्या आघाडी सरकारने महाराष्ट्र राज्यातील इतर 20 IAS अधिकाऱ्यांसह त्यांची बदली केली. नवीन सरकार अस्तित्वात आल्यावर, शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांनी आरे मिल्क मेट्रो कारशेडच्या बांधकामातील मतभेदांचे कारण देत भिडे यांच्या बदलीची मागणी केली होती.[५][६][७]

संदर्भ संपादन

  1. ^ "अश्विनी भिडे मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी". लोकसत्ता. 2022-03-02 रोजी पाहिले.
  2. ^ "मुंबई मेट्रोच्या संचालिका अश्विनी भिडे यांची बदली mumbai metro mmrc managing director ashwini bhide transfer maharashtra news marathi google batmya". www.timesnowmarathi.com. 2022-03-02 रोजी पाहिले. no-break space character in |title= at position 50 (सहाय्य)
  3. ^ "Fearless, efficient IAS officer Ashwini Bhide moved out of Mumbai Metro in 'routine' change". ThePrint (इंग्रजी भाषेत). 2020-01-22. 2022-03-02 रोजी पाहिले.
  4. ^ Jog, Sanjay (2015-04-04). "Mumbai Metro III work will start by 2016: Ashwini Bhide".
  5. ^ "आरे वृक्षतोड कारवाईत वादात राहिलेल्या अश्विनी भिडे यांचं प्रमोशन". सकाळ. 2022-03-02 रोजी पाहिले.
  6. ^ "Mumbai Metro MD Ashwini Bhide who took on Thackerays out". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-03-02 रोजी पाहिले.
  7. ^ "Aarey Metro row: Aditya Thackeray demands MMRCL MD Ashwini Bhide's transfer, claims corporation is against Mumbai citizens - India News , Firstpost". Firstpost (इंग्रजी भाषेत). 2019-09-11. 2022-03-02 रोजी पाहिले.