मी शैैैलजा . मााझा समतेेेवर विशवास आहे।लेक लााडकी अभिियाानााच्य्या वतीनेे समता ग्राम हा प्रकल्प राबविण्यात येेेतोो,लेक लाडकी अभियान कमी होणारी मुलींची संख्या आणि मुलींचे बालविवाह या विषयावर काम करीत आहे।आता पर्यंत अनेक डॉक्टरना शिक्षा लागली आहे।त्यामुळे मुलींची संख्या वाढताना दिसत आहे।