"किशनजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
{{विकिकरण}}
{{बदल}}
मुळनाव मल्लाजुल्ला कोटेश्वर राव , (जन्म १० ऑक्टोबर १९५३ मृत्यु ) किशनजी याच नावाने जास्त परिचित असलेला हा जहाल नक्षलवादी नेता होता. नक्षलवादी चळवळीच्या सुरवातीच्या काळापासुन कार्यरत असलेला व जेष्ठ तसेच संघटनेच्या ५ प्रमुख नेत्यांपैकी एक मानला जात असे. २४ नोव्हेंबर २०११ रोजी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला.
==सुरवातीचे आयुष्य व शिक्षण==
किशनजीचा जन्म आम्पेद्दापल्ली गावात ब्राम्हण कुटुंबात झाला. करीमनगरमधून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर कोटेश्वर कायद्याची पदवी घेण्यासाठी हैदराबादच्या उस्मानिया विद्यालयात दाखल झाला. पण त्याचे सारे लक्ष तेव्हा तेलंगणात सुरू असलेल्या जमीनदारीविरोधातील चळवळीकडे होते. भूमिहीनांना शेतजमिनीचा वाटा मिळाला पाहिजे, यासाठी सुरू केलेल्या या चळवळीत विद्यार्थ्यांनी उतरले पाहिजे, या हेतूने कोटेश्वररावने १९७३ साली शिक्षण सोडून क्रांतिकारी विद्यार्थी संघटना स्थापन केली. सीतारामय्या सोबत याच चळवळीत ओळख झाली. याच वर्षी हे दोघे एकत्र आले व त्यांनी सशस्त्र क्रांतीची भाषा सुरू केली. सरकारने ही चळवळ दडपण्याचा प्रयत्न करताच हे दोघेही भूमिगत झाले. १९७५ ला सीतारामय्याने पीडब्ल्यूजीची ( पीपल्स वॉर ग्रुप) घोषणा केली आणि रयतकुली संगमची जबाबदारी कोटेश्वरवर सोपवली. या माध्यमातून कोटेश्वररावने संपूर्ण तेलंगणात संघटना उभारण्याचे काम केले. १९७९ मध्ये निझामाबाद पोलिसांनी त्याला अटक केली व तुरुंगात टाकले. एक वर्ष वरंगलच्या केंद्रीय कारागृहात काढल्यानंतर त्याची सुटका झाली. यानंतर कोटेश्वरने किशनजी असे नाव धारण करुन पीपल्स वॉर ग्रुपच्या कामात स्वत:ला झोकून दिले. नंतर वेगवेगळय़ा राज्यात प्रदीप, प्रल्हाद, मुरली, रामजी, विमल रेड्डी या नावाने किशनजी वावरत राहिला. सीतारामय्याने किशनजीला प्रांत आंध्र प्रदेशाची संघटनात्मक जबाबदारी दिली. तीन वर्षे राज्यात सतत संघटनेचा विस्तार केल्यानंतर किशनजीला छत्तीसगड, महाराष्ट्र व ओरिसा या तीन राज्यांची संघटनात्मक जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर किशनजी ने पुर्व भारतात संघटनेचा प्रसार केला.
कोटेश्वरचा जन्म पेद्दापल्ली गावात ( जिल्हा करीमनगर, राज्य [[आंध्रप्रदेश]]) ब्राम्हण कुटुंबात झाला. कोटेश्वरचे वडिल हे स्वातंत्र सैनिक होते. करीमनगरमध्ये त्याने पदवी पर्यंतचे शिक्षण १९७३ साली पुर्ण केले. यानंतर कोटेश्वरने कायद्याची पदवी घेण्यासाठी हैदराबादच्या उस्मानिया विद्यालयात प्रवेश घेतला.
==नक्षलवादी चळवळीत प्रवेश==
[[हैदराबाद]] येथे आल्यावर मात्र त्याचे लक्ष तेव्हा तेलंगणात सुरू असलेल्या जमीनदारीविरोधातील चळवळीकडे गेले. या चळवळीत विद्यार्थ्यांनी उतरले पाहिजे, या भुमिकेतुन कोटेश्वररावने १९७३ सालीच शिक्षण सोडून क्रांतिकारी विद्यार्थी संघटना (Radical Students Union (RSU) ) स्थापन केली. याच चळवळीत त्याची ओळख कोंडापल्ली सीतारामय्या सोबत झाली. हे दोघे पुढे एकत्र आले व त्यांनी सशस्त्र क्रांतीची भाषा सुरू केली. १९७५ ला सीतारामय्याने पीडब्ल्यूजीची ( पीपल्स वॉर ग्रुप) घोषणा केली. याच दरम्यान भारतात आणीबाणी घोषित झाली होती. सरकारनेही चळवळ दडपण्याचा प्रयत्न करताच सीतारामय्या व कोटेश्वररावने दोघेही भूमिगत झाले.
==नक्षलवादी चळवळीतील आयुष्य==
आणीबाणी संपल्यानंतर १९७७ मध्ये सीतारामय्याने जगीत्याल (जिल्हा करीमनगर, राज्य [[आंध्रप्रदेश]]) या गावात भांडवलशाहीच्या विरोधात रणशिंग फुंकण्यासाठी ‘जैत्रा यात्रा’ म्हणजेच एक जनसभा आयोजित केली होती. या सभेला ७५ हजार लोक हजर होते.
किशनजीचा जन्म आम्पेद्दापल्ली गावात ब्राम्हण कुटुंबात झाला. करीमनगरमधून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर कोटेश्वर कायद्याची पदवी घेण्यासाठी हैदराबादच्या उस्मानिया विद्यालयात दाखल झाला. पण त्याचे सारे लक्ष तेव्हा तेलंगणात सुरू असलेल्या जमीनदारीविरोधातील चळवळीकडे होते. भूमिहीनांना शेतजमिनीचा वाटा मिळाला पाहिजे, यासाठी सुरू केलेल्या या चळवळीत विद्यार्थ्यांनी उतरले पाहिजे, या हेतूने कोटेश्वररावने १९७३ साली शिक्षण सोडून क्रांतिकारी विद्यार्थी संघटना स्थापन केली. सीतारामय्या सोबत याच चळवळीत ओळख झाली. याच वर्षी हे दोघे एकत्र आले व त्यांनी सशस्त्र क्रांतीची भाषा सुरू केली. सरकारने ही चळवळ दडपण्याचा प्रयत्न करताच हे दोघेही भूमिगत झाले. १९७५ ला सीतारामय्याने पीडब्ल्यूजीची ( पीपल्स वॉर ग्रुप) घोषणा केली आणि रयतकुली संगमची जबाबदारी कोटेश्वरवर सोपवली. या माध्यमातून कोटेश्वररावने संपूर्ण तेलंगणात संघटना उभारण्याचे काम केले. १९७९ मध्ये निझामाबाद पोलिसांनी त्याला अटक केली व तुरुंगात टाकले. एक वर्ष वरंगलच्या केंद्रीय कारागृहात काढल्यानंतर त्याची सुटका झाली. यानंतर कोटेश्वरने किशनजी असे नाव धारण करुन पीपल्स वॉर ग्रुपच्या कामात स्वत:ला झोकून दिले. नंतर वेगवेगळय़ा राज्यात प्रदीप, प्रल्हाद, मुरली, रामजी, विमल रेड्डी या नावाने किशनजी वावरत राहिला. सीतारामय्याने किशनजीला प्रांत आंध्र प्रदेशाची संघटनात्मक जबाबदारी दिली. तीन वर्षे राज्यात सतत संघटनेचा विस्तार केल्यानंतर किशनजीला छत्तीसगड, महाराष्ट्र व ओरिसा या तीन राज्यांची संघटनात्मक जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर किशनजी ने पुर्व भारतात संघटनेचा प्रसार केला.
{{विस्तार}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/किशनजी" पासून हुडकले