"श्रीनिवास खळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३४:
 
==संगीतकार==
[[इ.स. १९६८]] सालापासून खळे साहेबांनी एचएमव्ही मध्ये संगीतकार म्हणून नोकरी सुरु केली. त्यानंतर त्यांनी संत तुकारामाचे अभंग लतादीदींकडून गाऊन घेतले. पंडित भीमसेनांकडून अभंगवाणी गाऊन घेतली. राम-श्याम गुणगान नावाने काही भक्तिगीतांची तबकडी काढली... त्यात लतादीदी आणि पंडित भीमसेनजी ह्यांच्याकडून गाऊन घेतले.सुरेश वाडकर,कविता कृष्णमुर्ती,वीणा सहस्रबुद्धे,उल्हास कशाळकर अशा अजून कितीतरी कलाकारांकडून त्यांनी गाऊन घेतलेल्या गाण्यांच्या तबकड्या बनलेल्या आहेत.
बडोदा आकाशवाणीत संगीतकार म्हणून काही वर्षे नोकरी केल्यानंतर खळेअण्णा मुंबईत आले. पण त्यांना काम मिळेना. ह्या काळात त्यांना त्यांच्या एका मित्राची मोलाची मदत झाली त्याच्यामुळे राहण्या-खाण्याची सोय झाली. इथेच त्यांची ओळख के.दत्ता(दत्ता कोरगावकर) ह्या संगीतकाराशी झाली. खळ्यांनी मग कोरगावकर साहेबांचे सहाय्यक संगीतकार म्हणून काम करायला सुरुवात केली.ह्याच काळात काही चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाच्या स्वतंत्र संधी त्यांच्याकडे चालून आल्या, मात्र ते चित्रपट कधीच पूर्ण झाले नाहीत आणि खळे साहेबांचे सगळे कष्ट पाण्यात गेले. त्यामुळे त्यांना विलक्षण नैराश्य आले होते. आपल्या जवळची बाजाची पेटी विकून टाकून संगीताला रामराम ठोकावा आणि काही तरी दुसराच नोकरीधंदा शोधावा अशा टोकाच्या निर्णयाप्रत ते आले होते. पण अशा वेळी त्यांच्या पत्नीने त्यांना धीर दिला आणि ह्या प्रसंगातून त्यांना सुखरुप बाहेर काढले. जुन्या पिढीतले नामवंत संगीतकार ‘के. दत्ता’ ऊर्फ दत्ता कोरगावकर यांचा मदतनीस म्हणून खळ्यांनी काम केले. बर्‍याच हालअपेष्टांनंतर इ.स. १९५२ साली त्यांची ‘गोरी गोरी पान’ आणि ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ दोन गाणी असलेली पहिली तबकडी प्रसिद्ध झाली. आशा भोसले यांची तिच्यातील ही गीते तेव्हा खूप लोकप्रिय झाली आणि त्याबरोबर श्रीनिवास खळे हे नावदेखील.
 
बडोदा आकाशवाणीत संगीतकार म्हणून काही वर्षे नोकरी केल्यानंतर खळेअण्णा मुंबईत आले. पण त्यांना काम मिळेना. ह्या काळात त्यांना त्यांच्या एका मित्राची मोलाची मदत झाली त्याच्यामुळे राहण्या-खाण्याची सोय झाली. इथेच त्यांची ओळख के.दत्ता(दत्ता कोरगावकर) ह्या संगीतकाराशी झाली. खळ्यांनी मग कोरगावकरसाहेबांचे साहाय्यक संगीतकार म्हणून काम करायला सुरुवात केली. ह्याच काळात काही चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाच्या स्वतंत्र संधी त्यांच्याकडे चालून आल्या, मात्र ते चित्रपट कधीच पूर्ण झाले नाहीत आणि खळेसाहेबांचे सगळे कष्ट पाण्यात गेले. त्यामुळे त्यांना विलक्षण नैराश्य आले होते. आपल्या जवळची बाजाची पेटी विकून टाकून संगीताला रामराम ठोकावा आणि काही तरी दुसराच नोकरीधंदा शोधावा अशा टोकाच्या निर्णयाप्रत ते आले होते. पण अशा वेळी त्यांच्या पत्नीने त्यांना धीर दिला आणि ह्या प्रसंगातून त्यांना सुखरूप बाहेर काढले. बर्‍याच हालअपेष्टांनंतर [[इ.स. १९५२]] साली त्यांची ‘गोरी गोरी पान’ आणि ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ दोन गाणी असलेली पहिली तबकडी प्रसिद्ध झाली. त्याच्याआशा एकाभोसले बाजुलायांची होतेतिच्यातील गोरीही गोरीगीते पान,फुलासारखीतेव्हा छानखूप आणिलोकप्रिय दुसर्‍याझाली बाजुलाआणि होतेत्याबरोबर एकाश्रीनिवास तळ्यातखळे होती बदके पिले सुरेखहे नावदेखील. ह्या दोन्ही रचना [[ग.दि माडगुळकर]] ह्यांच्या होत्या. मुळात ह्या रचना लक्ष्मीपूजन ह्या चित्रपटासाठी होत्या.पण ऐन वेळी हा चित्रपट मुळमूळ निर्मात्याऐवजी दुसर्‍याच एका निर्मात्याने बनवून त्यात संगीतकार म्हणून खळ्यांना घेतलेच नाही. पण खळ्यांनी लावलेल्या ह्या गीतांच्या चाली गदिमांना इतक्या आवडल्या होत्या की त्यांनी त्यांची एचएमव्ही कडूनएचएमव्हीकडून एक वेगळी तबकडी बनवून घेतली. ह्या दोन्ही गाण्यांनी खळ्यांना खर्‍या अर्थाने प्रसिद्धी दिली आणि मग खळे एक संगीतकार म्हणून मान्यता पावले. ह्या गाण्यांसंबंधीची खरी हकीकत खुद्द खळेसाहेबांच्या शब्दात वाचा.
 
१मे१ मे [[इ.स. १९६०]] हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिवस. ह्यासाठी खास राजा बढेंनी दोन महाराष्ट्रगीतंमहाराष्ट्रगीते लिहिली. त्यापैकी एक म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत..जे गायलंयहे गीत शाहीर साबळे ह्यांनी गायले आणि खळे साहेबांनी त्याची चाल बांधलीयबांधली आहे. आजही हे महाराष्ट्र गीत अतिशय लोकप्रिय आहे. ही पावती जितकी राजा बढे ह्यांच्या काव्याला,शाहीरांच्या व शाहिरांच्या गायनाला आहे तितकीच ती खळेसाहेबांच्या संगीताला देखिलसंगीतालादेखील आहे हे निश्चित.. दुसरे महाराष्ट्र गीत म्हणजे महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान, हे देखिलगीतसुद्धा खूपच गाजले.
 
संगीत पाणिग्रहण ह्या [[आचार्य अत्रे]]लिखित [[संगीत नाटक | संगीत नाटकाला]] खळ्यांनी संगीत दिले होते.
खळे साहेबांनी फारच मोजक्या चित्रपटांना संगीत दिलंय.त्याचे कारण म्हणजे तडजोड करणे त्यांच्या स्वभावात नाही. भारंभार पैसे मिळताहेत म्हणून कोणतेही काम त्यांनी कधी स्वीकारले नाही. स्वत:च्या मनाला आनंद देईल अशाच चालींची त्यांनी निर्मिती केली. त्यामुळे कैक चित्रपटांचे प्रस्ताव त्यांनी फेटाळून लावलेत. यंदा कर्तव्य आहे,बोलकी बाहुली,जिव्हाळा,पोरकी,सोबती,पळसाला पाने तीन अशा काही मोजक्याच चित्रपटांना त्यांनी संगीत दिलंय. ह्या चित्रपटांतील गाजलेली गाणी म्हणजे...बोलकी बाहुलीतली १)सांग मला रे सांग मला,आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला,२)देवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला, जिव्हाळातले १)लळा जिव्हाळा शब्दच खोटे,२)प्रिया तुज काय दिसे स्वप्नात आणि ३)या चिमण्यांनो परत फिरा रे ४)चंदाराणी का गं दिसतेस थकल्यावाणी ही गाणी कोण विसरू शकेल?
 
[[इ.स. १९६८]] सालापासून खळे साहेबांनी एचएमव्ही मध्ये संगीतकार म्हणून नोकरी सुरुसुरू केली. त्यानंतर त्यांनी १९७३ साली ‘अभंग तुकयाचे’ हा [[ संत तुकारामाचेतुकाराम अभंग| लतादीदींकडूनसंत गाऊनतुकारामांच्या]] घेतले.अभंगांचा संग्रह लता मंगेशकरांकडून, तर अभंगवाणी पंडित भीमसेनांकडून अभंगवाणी गाऊन घेतली. दोन्हीही खूप गाजले. त्यानंतर लताबाई आणि भीमसेन यांच्या स्वरांत राम-श्याम गुणगान या नावाने काहीएक भक्तिगीतांची तबकडी काढली... त्यात लतादीदीश्रीनिवास आणिखळे पंडितयांनी भीमसेनजीसंगीत ह्यांच्याकडूनदिलेल्या गाऊनआणि घेतले.सुरेश वाडकर, कविता कृष्णमुर्तीकृष्णमूर्ती, वीणा सहस्रबुद्धे, उल्हास कशाळकर अशा अजून कितीतरी कलाकारांकडून त्यांनी गाऊनकलाकारांनी घेतलेल्यागायलेलेल्या गाण्यांच्यागीतांच्या तबकड्या बनलेल्या आहेत.
खळे साहेबांनी मोजक्याच चित्रपटांना संगीत दिलेलं असलं तरी भावगीत-भक्तिगीत हे प्रकार भरपूर हाताळलेत. खळेसाहेबांच्या संगीत दिग्दर्शनाखाली जवळ जवळ ८०हून जास्त गायक गायिकांनी गाणी गायलेली आहेत.पंडित भीमसेनजी,बाबुजी,वसंतराव,लतादीदी,आशाताई,सुमनताई,माणिक वर्मा,सुलोचना चव्हाण वगैरे सारख्या दिग्गजांपासून ते हृदयनाथ,उषा मंगेशकर, अरूण दाते,सुधा मल्होत्रा,सुरेश वाडकर,देवकी पंडीत,कविता कृष्णमुर्ती,शंकर महादेवन पर्यंत कैक नामवंतांनी खळे साहेबांची गाणी गायलेली आहेत.लतादीदींनी गायलेले १)भेटी लागी जीवा अथवा २)वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरेसारखे तुकारामाचे अभंग असोत अथवा १)नीज माझ्या नंदलाला २)श्रावणात घननी ळा बरसला सारखी पाडगावकरांची भावगीते असोत; भीमसेनांनी गायलेले १)सावळे सुंदर रूप मनोहर २)राजस सुकुमार मदनाचा पुतळा सारखे अभंग असोत अथवा बाबूजींनी गायलेले लळा जिव्हाळा शब्दच खोटे असो; वसंतरावांनी गायलेले १)बगळ्यांची माळफुले २)राहिले ओठातल्या ओठात वेडे असो;आशाताईंनी गायलेली १)कंठातच रुतल्या ताना २)टप्‌ टप्‌ टप्‌ टप्‌ काय बाहेर वाजतंयअसोत; अशी शेकडोंनी गाणी आपण सहज आठवू शकतो.
सहज आठवणारी आणखी काही गाणी आणि गायक-गायिका
१)हृदयनाथ मंगेशकर........ १)वेगवेगळी फुले उमलली २) लाजून हासणे अन्‌
२)अरुण दाते/सुधा मल्होत्रा.... १) शुक्रतारा मंद वारा २)हात तुझा हातातून धुंद ही हवा
३) सुरेश वाडकर.......... १)धरिला वृथा छंद २)जेव्हा तुझ्या बटांना
४)सुमन कल्याणपूर......... १)उतरली सांज ही धरेवरी २)बोलून प्रेमबोल तू लाविलास छंद
अशा तर्‍हेची एकाहून एक श्रवणीय कितीही गाणी आठवली तरी ती कमीच.
 
खळे साहेबांनीखळेसाहेबांनी फारच मोजक्याथोड्या चित्रपटांना संगीत दिलंयदिले आहे. त्याचे कारण म्हणजे तडजोड करणे त्यांच्या स्वभावात नाही. भारंभार पैसे मिळताहेत म्हणून कोणतेही काम त्यांनी कधी स्वीकारले नाही. स्वत:च्या मनाला आनंद देईल अशाच चालींची त्यांनी निर्मिती केली. त्यामुळे कैक चित्रपटांचे प्रस्ताव त्यांनी फेटाळून लावलेतलावले. यंदा कर्तव्य आहे, बोलकी बाहुली, जिव्हाळा, पोरकी, सोबती ,पळसाला पाने तीन अशा काही मोजक्याच चित्रपटांना त्यांनी संगीत दिलंयदिले. ह्या चित्रपटांतील गाजलेली गाणी म्हणजे...बोलकी बाहुलीतली (१) सांग मला रे सांग मला, आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला, (२) देवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला,; जिव्हाळातले (१) लळा जिव्हाळा शब्दच खोटे, (२) प्रिया तुज काय दिसे स्वप्नात, आणि (३)या चिमण्यांनो परत फिरा रे (४) चंदाराणी का गं दिसतेस थकल्यावाणी ही गाणी कोण विसरू शकेल?
वस्तुत: [[ग.दि.माडगूळकर]]यांनी लिहिलेली गीते एका चित्रपटाकरिता खळ्यांनी स्वरबद्ध केली होती. दुर्दैवाने ह्या चित्रपटाचे काम खळ्यांना मिळाले नाही. पण गदिमांना स्वत:ला ह्या गाण्यांच्या चाली एवढ्या आवडल्या होत्या की स्वत: त्या गीतांची तबकडी एचएमव्हीकडून मुद्रित करून घेतली. इ.स. १९७३ च्या सुमारास खळ्यांनी स्वरबद्ध केलेला आणि लता मंगेशकरांनी गायलेला ‘अभंग तुकयाचे’ हा [[ संत तुकाराम | संत तुकारामांच्या]] अभंगांचा संग्रह खूप गाजला. त्याच्याचपुढे पं. भीमसेन जोशींना घेऊन केलेला ’अभंगवाणी’ हा संग्रहही तितकाच प्रसिद्ध पावला. संगीत पाणिग्रहण ह्या [[आचार्य अत्रे]]लिखित [[संगीत नाटक | संगीत नाटकाला]] खळ्यांनी संगीत दिले होते.
 
श्रीनिवास खळे साहेबांनीयांनी मोजक्याचफारशा चित्रपटांना संगीत दिलेलंदिलेले असलंनसले तरी भावगीत-भक्तिगीत हे प्रकार भरपूर हाताळलेतहाताळले आहेत. खळेसाहेबांच्यात्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली जवळजवळजवळ जवळ ८०हून१०००हून जास्त गायक गायिकांनी गाणी गायलेली आहेत. पंडित भीमसेनजीभीमसेन जोशी,बाबुजी सुधीर फडके, वसंतराव देशपांडे,लतादीदी लता मंगेशकर,आशाताई आशा भोसले,सुमनताई सुमन कल्याणपूर, माणिक वर्मा, सुलोचना चव्हाण वगैरे सारख्या दिग्गजांपासूनवगैरेंपासून ते हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अरूणअरुण दाते, सुधा मल्होत्रा, सुरेश वाडकर, देवकी पंडीतपंडित, कविता कृष्णमुर्तीकृष्णमूर्ती, शंकर महादेवन पर्यंतयांच्यापर्यंत कैक नामवंतांनी खळेखळेसाहेबांच्या साहेबांचीदिग्दर्शनाखाली गाणी गायलेली आहेत.लतादीदींनी त्यांतली प्रसिद्ध गाणी: लताने गायलेले १) भेटी लागी जीवा अथवा २) वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरेसारखे तुकारामाचे अभंग असोत; अथवा १) नीज माझ्या नंदलाला २)श्रावणात घननीश्रावणात ळाघननीळा बरसला सारखी मंगेश पाडगावकरांची भावगीते असोत; भीमसेनांनीभीमसेन जोशींनी गायलेले १) सावळे सुंदर रूप मनोहर २) राजस सुकुमार मदनाचा पुतळा सारखे अभंग असोत; अथवा बाबूजींनीसुरेश गायलेलेफडके यांचे लळा जिव्हाळा शब्दच खोटे असोसारखे चित्रपटगीत; वसंतरावांनीवसंतराव देशपांड्यांनी गायलेले १) बगळ्यांची माळफुलेमाळ फुले २) राहिले ओठातल्या ओठात वेडे असो;आशाताईंनी गायलेलीआशा भोसले यांचे १) कंठातच रुतल्या ताना २) टप्‌ टप्‌ टप्‌ टप्‌ काय बाहेर वाजतंयअसोत;वाजतंय ते पाहू. अशी शेकडोंनीशेकडो गाणी आपण सहज आठवू शकतो.
शब्दभावांना योग्य अशा समर्पक आणि कर्णमधुर चाली लावण्यात खळ्यांचा हातखंडा आहे. शंभरांहून अधिक गीतकार आणि गायकांबरोबर खळ्यांनी काम केले आहे.
सहज आठवणारीलक्षात राहिलेली आणखी काही गाणी आणि गायक-गायिका
१)हृदयनाथ मंगेशकर........ १) वेगवेगळी फुले उमलली २) लाजून हासणे अन्‌
२)अरुण दाते/सुधा मल्होत्रा.... १) शुक्रतारा मंद वारा २) हात तुझा हातातूनहातातुन धुंद ही हवा
३) सुरेश वाडकर.......... १ )धरिला वृथा छंद २) जेव्हा तुझ्या बटांना
४)सुमन कल्याणपूर......... १) उतरली सांज ही धरेवरी २) बोलून प्रेमबोल तू लाविलास छंद.
 
अशा तर्‍हेची एकाहून एक श्रवणीय कितीही गाणी आठवली तरी ती कमीच. शब्दभावांना योग्य अशा समर्पक आणि कर्णमधुर चाली लावण्यात खळ्यांचा हातखंडा आहे.
 
==पुरस्कार==