"शंकर केशव कानेटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
छोNo edit summary
ओळ ६:
| पूर्ण_नाव = शंकर केशव कानेटकर
| टोपण_नाव = गिरीश
| जन्म_दिनांक = [[ऑक्टोबर २८]], [[इ.स. १८९३|१८९३]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = इ.स. १९७४
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]]
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''शंकर केशव कानेटकर''' ऊर्फ '''कवी गिरीश''' ([[ऑक्टोबर २८]], [[इ.स. १८९३|१८९३]] - इ.स. १९७४) हे [[मराठी]] कवी होते. सातार्‍यात जन्मलेल्या कानेटकरांनी फर्गसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. ते मुधोजी हायस्कूल, फलटणचेफलटण या शाळेचे प्राचार्य होते. त्यांनी अनेक सुप्रसिद्धप्रसिद्ध कविता फलटण मुक्कामी लिहिलेल्यारचल्या आहेत.<ref>Google's{{स्रोत cacheसंकेतस्थळ of| दुवा = http://www.phaltancommunity.com/smrutigandha.html. It| isशीर्षक a= snapshotफलटणवासीय ofकल्याणनिधी theसंकेतस्थळ page| asभाषा it= appearedमराठी on| 1अ‍ॅक्सेसदिनांक Mar= 2011१७ 06:56:10मार्च, GMT.स. २०११ }}</ref>
 
([[पु.ल.देशपांडे]] हे कानेटकरांचे लाडके विद्यार्थी.)
त्यांची एक प्रसिद्ध कविता :
'बोले अस्थिर चित्त आंतुन्, कुठे जाऊं? कुणाच्या घरीं?
माझे कोण इथें अतां? धडकल्या वेगांत लाटा अशा!
माझें कोण बरें! उजाड! विभवें ती पावली दुर्दशा
चित्रें बालपणांतलि सरकलीं भारावलों अंतरीं!
------------------------------
-------------------------------
दारीं धावुन कोण वत्सलपणें आतां कडी काढिल?
कोणाचे झरतील अश्रु! कुठले कौतूक नेत्रांतिल?'
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}