'''शंकर केशव कानेटकर''' ऊर्फ '''कवी गिरीश''' ([[ऑक्टोबर २८]], [[इ.स. १८९३|१८९३]] - इ.स. १९७४) हे [[मराठी]] कवी होते. सातार्यात जन्मलेल्या कानेटकरांनी फर्गसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. ते मुधोजी हायस्कूल, फलटणचेफलटण या शाळेचे प्राचार्य होते. त्यांनी अनेक सुप्रसिद्धप्रसिद्ध कविता फलटण मुक्कामी लिहिलेल्यारचल्या आहेत.<ref>Google's{{स्रोत cacheसंकेतस्थळ of| दुवा = http://www.phaltancommunity.com/smrutigandha.html.It| isशीर्षक a= snapshotफलटणवासीय ofकल्याणनिधी theसंकेतस्थळ page| asभाषा it= appearedमराठी on| 1अॅक्सेसदिनांक Mar= 2011१७ 06:56:10मार्च, GMTइ.स. २०११ }}</ref>
([[पु.ल.देशपांडे]] हे कानेटकरांचे लाडके विद्यार्थी.)
त्यांची एक प्रसिद्ध कविता :
'बोले अस्थिर चित्त आंतुन्, कुठे जाऊं? कुणाच्या घरीं?