पाणी जास्त उंचीकडून कमी उंचीकडे वाहते. या वाहण्याला विद्युत जनित्रातून वाहू दिल्यास वीज निर्मिती होते. जितकी जास्त उंची तितकी जास्त वीजनिर्मिती असे त्याचे तत्त्व आहे.कारण या प्रकारात [[स्थितीजस्थितिज उर्जाऊर्जा]] ही [[गतीजगतिज उर्जाऊर्जा|गतीजगतिज उर्जेतऊर्जेत]] बदलते.याला '''{{लेखनाव}}''' असे म्हणतात. [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[कोयना]] नगर येथे मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. पावसाळ्यात वाहणारे पाणी एका [[धरण|धरणात]] साठवले जाते, व नंतर तेच पाणी उण्हाळ्यातउन्हाळ्यात वापरले जाते. साधारणतः धरणाची ऊंची किंवा पाण्याच्या पतळीपातळी पसूनपासून जनित्रा पर्यंतचीजनित्रापर्यंतची ऊंची २५ ते २५०० [[मीटर]] इतके असते. [[भारत|भारतात]] २६९१०.२३ MW[[मेगावॅट]] इतकी विद्युत ऊर्जा जलविद्युत केंद्रांमधुन निर्माण होते. [As on 31<sup>st</sup> march 2003]<br /><br /> या विद्युत प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदुषण उद्भ्वत नाही, यामुळे या प्रकल्पाचा पर्यावर्णास कोणत्याही प्रकारचा धोका उद्भ्वत नाही. या विद्युत प्रकल्पाची एक त्रुटी ही आहे कि या प्रकल्पास फार मोठी जागा लागते. तसेच धरणात साठवलेल्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पिभवन होते.