"सुंदरबन राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ २४:
|संकेतस्थळ=
}}
'''{{PAGENAME}}''' हे [[भारत|भारतातील]] प्रमुख [[राष्ट्रीय उद्यान]] आहे. हे उद्यान भारताच्या [[पश्चिम बंगाल]] राज्यातील [[२४ परगणा]] या जिल्ह्यात असून [[बांगलादेश|बांगलादेशाच्या]] सीमेलगत आहे. या उद्यानाचे वैशिठ्यवैशिष्ठ्य म्हणजे इथे जगातील सर्वाधिक [[वाघ|वाघांची]] संख्या आढळते.
 
 
==जंगल प्रकार==
याचे जंगल हे मुख्यत्वे खारफुटीचे[[खारफुटी]]चे जंगल आहे ज्याला इंग्रजीत मॅनग्रुव्ह असे म्हणतात. सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल आहे. सुंदरबन मध्ये ६४ प्रकारच्या [[वनस्पती]] आढळतात. जगातील खारफुटीच्या ५० टक्यांपेक्षाही अधिक वनस्पतीच्या प्रजाती येथे आहेत. [[सुंदरी]] नावाची वनस्पती मोठ्या प्रमाणावर आढळते त्यामुळेच सुंदरबन नाव पडले आहे. इतर वनस्पतीमध्ये [[गेनवा]], [[धुंदाल]], [[पासुर]], [[गर्जन]], [[गोरान]] या प्रमुख वनस्पती आहेत.
 
==भौगोलिक==
 
हे उद्यान मुख्यत्वे [[गंगा नदी|गंगेच्या]] [[त्रिभुज प्रदेश|त्रिभुज प्रदेशात]] आहे. ज्यात ५४ बेटांचा समावेश होतो. सुंदरबनचा कित्येक हजार चौ किमीचा विस्तार आहे त्यातील खुपच छोटा भाग भारतात येतो बहुतांशी भाग हा बांगलादेशात आहे. सुंदरबन हे मुख्यत्वे अश्या ठिकाणी स्थित आहे जिथे गंगेचे गोडे पाणी समुद्रात मिळते. त्यामुळे उद्यानात काहिकाही जागी गोडे तर काही जागी खारे पाणी आढळते. त्रिभुज प्रदेश हा मुख्यत्वे हजारो वर्षे गंगेने आणलेल्या गाळामुळे तयार झालेला प्रदेश आहे तसेच काही ठिकाणी जमीन उंचावली आहे तर काही जागी कायम दलदल असते. अश्याअशा मुळे अतिशय वैविध्यपूर्ण असे हे जंगल तयार झाले आहे. पावसाळ्यात प्रचंड पुराने पाण्याची पातळी वाढते.
 
'''===वातावरण'''===
 
[[समुद्र|समुद्राजवळ]] असल्याने अत्यंत दमट हवा वर्षभर असते. [[पावसाळा|पावसाळ्याच्या]] महिन्यात म्हणजे जुन[[जून]] ते [[सप्टेंबर]] मध्ये प्रचंड पाउस पडतो. सरासरी तापमान ३४ ते २० अंश से मध्ये असते. [[हिवाळा]] नाममात्रच असतो. वादळे व चक्रीवादळे ही येथे नेहमीची आहेत.
 
==प्राणी जगत==
 
सुंदरबन चे सर्वात वैशिठ्यप्रमुख आहेवैशिष्ठ्य म्हणजे येथील वाघांची संख्या. भारतातील सर्वाधिक वाघ येथे आढळून येतात. जंगल हे खारफुटीचे व दलदलमय असल्याने जंगलात प्रवेश करुन वाघ पहाणे येथे अवघड असते. तसेच येथील वाघ माणसांच्या बाबतीत अत्यंत आक्रमक आहेत. वाघांच्या माणसावरील हल्याच्या सर्वाधिक घटना सुंदरबनच्या प्रदेशात होतात. अभ्यासकांच्या मते खार्‍यापाण्यामुळे येथील वाघ जास्त आक्रमक आहेत व त्यामुळे [[नरभक्षक वाघ|नरभक्षक]] बनतात. काही भ्क्ष्यभक्ष्य न मिळाल्यास येथील वाघ मासे देखील मारुन खातात.
 
वाघांच्या मुख्य खाद्यामध्ये [[चितळ]][[बाराशिंगा]] ही हरीणे येतात. चितळांची संख्याही बरीच आहे. येथील चितळांचे खुर इतर चितळांपेक्षा थोडीशी वेगळी आहेत व दलदलीमध्ये व पाण्यामध्ये पोहोण्यासाठी अनूकूल बनले आहेत. इतर प्राण्यांमध्ये [[माकड|माकडे]], [[रानडुक्कर]], [[मुंगुस]], [[खोकड]], [[रानमांजर]], [[खवलेमांजर]] येतात.
 
[[साप|सापांच्या]] अनेक प्रजाती येथे आढळतात. विविध प्रकारचे पाणसाप, [[अजगर]], अनेक विषारी साप जसे की [[नाग]], [[नागराज]], [[फुरसे]], [[घोणस]], [[मण्यार]], [[पट्टेरी मण्यार]], समुद्री साप तसेच इतर सरपटणार्‍या प्रजाती उदा: [[घोरपड|घोरपडी]], [[मगर|मगरी]], अनेक प्रकारची समुद्री [[कासव|कासवे]] तसेच काही जमीनीवरील कासवे येथे आढळतात.
 
[[पक्षी|पक्ष्यांच्या]] प्रजाती मोठ्या प्रमाणावर आढळतात. यात मुख्यत्वे पाणथळी पक्ष्यांचा समावेश होतो.
 
==माहिती==
 
* जवळचे गाव-[[गोसाबा]] ५० किमी
* जवळचे शहर- [[कोलकाता]] ११२ किमी
* जवळचे विमानतळ- [[कोलकाता डम डम विमानतळ]] ११२ किमी
* जवळचे रेल्वेस्थानक- [[कॅनिंग]] ४८ किमी वर
* भेट देण्याचा सर्वोत्तम काळ - [[नोव्हेंबर]] ते [[फेब्रुवारी]]
* इतर - उद्यानाला भेट देण्यासाठी खास परवाने मिळवावे लागतात. पश्चिम बंगाल वनखात्याकडून ते मिळतात. उद्यानातील गाभा क्षेत्रात मनुष्य वावरावर पुर्णपूर्ण बंदी आहे. पर्यटकांनी वनखात्याच्या कर्मचार्‍यांच्या सूचनांचे पालन करावे.
 
==संदर्भ==
<>referance</>