"अरल समुद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
छो ं; थ; र
ओळ २२:
| टिपा =
}}
'''अरलंरल समुद्र''' ([[कझाक भाषा्ाषा|कझाक]]: Арал теңізі; [[उझबेक भाषा्ाषा|उझबेक]]: Orol dengizi; {{lang-ru|Аральскοе мοре}}; [[ताजिक भाषा्ाषा|ताजिक]]: Баҳри Арал; [[फारसी भाषा्ाषा|फारसी]]: |دریاچه خوارزم) हे [[मध्य आशिया]]तील एक खाऱ्या पाण्याचेााण्याचे सरोवर आहे. अरलंरल समुद्र पूर्णपणेाूर्णाणे बंदिस्त असूनंसून त्यामधून कोणताही बहिर्वाह होत नाही. अरलंरल समुद्राच्या उत्तरेला [[कझाकस्तान]] व दक्षिणेला [[उझबेकिस्तान]] हे देश आहेत.
 
 
 
१९६० च्या दशकामध्ये [[सोव्हिएत संघ]]ाने अरलंरल समुद्राला मिळणाऱ्या अनेकंनेक नद्या सिंचनासाठी इतरत्र वळवल्या. ह्या कारणास्तव एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या सरोवरांपैकीसरोवरांाैकी एक असणारांसणारा अरलंरल समुद्र घटत चालला आहे. २००७ सालाअखेरीससालांखेरीस ह्या सरोवराच्या मूळ आकाराच्या केवळ १० टक्केच पाणीााणी अस्तित्वातंस्तित्वात आहे. ह्यामुळे येथील मच्छीमारी व्यवसाय पूर्णपणेाूर्णाणे उध्वस्त झाला आहे. अरलंरल समुद्राचे घटणे ही जगातील सर्वात भयंकर्यंकर नैसर्गिक दुर्घटनांपैकीदुर्घटनांाैकी एक मानली जाते.
[[चित्र:AralShip.jpg|250 px|thumb|right|अरलंरल समुद्रामधील एक भंगार्ंगार जहाज]]
 
==अरलंरल समुद्र कोरडा होण्याची कारणे==
एके काळी जगातील चौथ्या क्रमांकाचा तलाव असणारांसणारा अरलंरल समुद्र आता कोरडा पडलााडला आहे. हा समुद्र मूळच्या ६८,००० चौरस किलोमीटर आकारमानापासूनआकारमानााासून, २०१४ साली फक्त १७,१६० चौरस किमी शिल्लक राहिला आहे.
 
२०२० पर्यंतार्यंत हा समुद्र नष्ट झालेला असेलंसेल, असांसा अंदाजंंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
 
१९६० सालापर्यंतसालाार्यंत सगळे ठीक होते. रशिया एकसंध होता. आताचे कझाकस्तान आणि उझबेकिस्तान हे रशियाचेच भाग्ाग होते. नंतर रशियाचे तुकडे झाले आणि अनेकंनेक राष्ट्रे उदयाला आली. त्यांपैकीत्यांाैकी कझाकस्तान आणि उझबेकिस्तान ही दोन राष्ट्रे झाली.
 
अमुदर्यांमुदर्या आणि सिरदर्या नावाच्या दोन प्रमुखा्रमुख नद्या या समुद्राला येऊन मिळत. ह्या नद्यांचे पाणीााणी हाच अरलचांरलचा प्रमुखा्रमुख जलस्रोत होता.मात्र रशियाने कापूसकााूस आणि इतर पिकांसाठीािकांसाठी या नद्यांचे पाणीााणी शेतीकडे वळवले. त्यासाठी मोठमोठी धरणे बांधली आणि कालवे काढले. परिणामीारिणामी समुद्रात गोडे पाणीााणी येणे बंद झाले आणि समुद्राचा खारटपणाखारटाणा वाढला. हळूहळू समुद्र आटू लागला. २०२० मध्ये अरलंरल समुद्र पूर्णपणेाूर्णाणे कोरडा होईल असेंसे भाकित्ाकित आहे.याचे नाव केवळ इतिहासात असेलंसेल.
 
==अरलंरल समुद्राच्या नामशेष होण्याचे परिणामारिणाम==
या समुद्राच्या आसपासचेआसाासचे वातावरण बदलले,. उन्हाळा कडक आणि हिवाळा अतिथंडंतिथंड बनला..
समुद्राची जमीन जी आता कोरडी आहे, ती खारट बनली आहे. वारे वाहताना आपल्याबरोबरआाल्याबरोबर येथील मीठयुक्त रेती घेऊन जातात. ही रेती शेजारील मोठ्या जमिनींवर पसरतासरत जाऊन जमिनी क्षारयुक्त बनल्या आहेत. त्यामुळे शेतीचे उत्पन्‍नउत्ान्‍न घटत आहे व त्याचा दर्जा घसरत आहे. शेतकरी (अज्ञानापोटींज्ञानााोटी आणि दीर्घदृष्टीने विचार न करता) क्षाराचा परिणामारिणाम कमी करण्यासाठी शेताला जास्त पाणीााणी देताहेत. त्यामुळे शेते अजूनचंजूनच खारट बनत आहेत. श्वासावाटे क्षार शरीरात गेल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
[[File:Aral Sea.gif|thumb|left|1960–2014]]
[[चित्र:Aral in April 2018 (Iss055e018638 lrg).jpg|180px|इवलेसे|डावे|२०१८मधील अरलंरल समुद्राचे अवकाशातूनंवकाशातून घेतलेले चित्र]]
 
[[वर्ग:सरोवरे]]