"अमृतवेल (कादंबरी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती)
छो ं; थ; र
ओळ २५:
}}
 
'''अमृतवेलंमृतवेल''' ही [[वि.स. खांडेकर]] यांनी लिहिलेली एक कादंबरी आहे.
 
{{विस्तार}}
ओळ ३३:
[[वर्ग:मराठी साहित्य नामसूची]]
 
वि.स.खांडेकर हे 'जीवनवादी' लेखक म्हणून ओळखले जातात.या कादंबरीतूनही त्यांनी म्हटलं आहे,"माणसाचं सर्वात जास्त प्रेमा्रेम जगण्यावर असतंंसतं!"
 
अलकनंदांलकनंदा एम.ए. शिकलेली हुशार, ध्येयवादी आणि गोड तरुणी. एका सुसंस्कृत आणि प्रेमळा्रेमळ कुटुंबात वाढलेली.अभाळासारखीं्ाळासारखी माया करणारे दादा आणि जमिनिसारखं जपणारीजाणारी माई,.''नंदा मावशी, नंदा मावशी" म्हणणारा लहानगा मिलिंद.मिलिंदची आई वारली तेव्हा त्याच्या बाबांनी दुसरं लग्न केलेलं. सावत्र आई मिलिंदला न सांभाळणारीसां्ाळणारी.माई, दादा आणि नंदा हेच त्याच विश्व!
 
एके दिवशी नंदाला घरी परतायलाारतायला झालेला उशीर पाहूनााहून दादांचं काळीज काळजीने वरखाली होत होतं. नंदाच्या खोलीत ते तिची पुस्तकेाुस्तके चाळत बसले.त्यात त्यांना नंदाने लिहलेल पत्रात्र सापडतंसााडतं. ते पत्रात्र दादांनाच लिहिलं होतं, पणाण आपल्याआाल्या आयुष्यातील वादळ दादांसमोर व्यक्त न करता येण्यासारखं वाटल्यामुळे मनातला अतोनातंतोनात कोलाहल तिने या पत्रातात्रात लिहिला होता. दादांना कधीही न देण्यासाठी! पत्रात्र वाचून दादा गहिवरले.त्यांनी खूपखूा विचार केला,मन सावरलं आणि नंदाची समजूत काढणारे पत्रात्र लिहून तिच्या टेबलावर ठेवलं.नंदा उशिरा घरी येते.झोपझोा न आल्यामुळे पुस्तकंाुस्तकं चाळायला गेली असतांसता तिला दादांनी लिहिलेलं पत्रात्र सापडतंसााडतं.आधी गोंधळून गेलेली नंदा नंतर शांत होते.
 
दुसऱ्या दिवशी नंदा आणि दादा दासबाबू यांच्याकडे नंदाच्या पीाी.एच.डीच्या प्रबंधाबद्दला्रबंधाबद्दल चर्चा करावयास जातात.त्यांच्या चर्चेचं संभाषणसं्ाषण खांडेकरांनी एखाद्या मोत्याच्या माळेप्रमाणेमाळेा्रमाणे विणले आहे.दासबाबू नंदाला ५-६ महिने घराबाहेर फिरून जग पाहण्याचाााहण्याचा सल्ला देतात. विलासपूरचीविलासाूरची जहागिरदारीण वसुंधरेला एका कंपॅनियनचीकंाॅनियनची गरज हवी आहे, असंंसं दासबाबू नंदाला सांगतात. वसुंधरा दुसरी कोणी नसून आपलीआाली जुनी मैत्रीण आहे, हे कळताच नंदा लगोलग विलासपुरासविलासाुरास जावयास तयार होते.
 
विलासपूरलाविलासाूरला गेल्यावर वसुंधरा आणि तिचे पतीाती देवदत्त एकमेकांपासूनएकमेकांाासून वेगळे राहत असल्याचंंसल्याचं तिला लक्षात येतं. वसुंधरा देवदत्ताचा विषय चुकूनही नंदासमोर काढत नसे. कॉलेजात पाहिलेलीााहिलेली हसतमुख वसु आता तापटतााट, चिडचिडी आणि दुःखाच्या डोहात गटांगळ्या खाणारी यांत्रिक बाहुली झालेलं पाहूनााहून नंदा बुचकळ्यात पडलीाडली.वसुची लहानगी मुलगी मधुरा वारंवार फिट्स येण्याच्या त्रासाने त्रस्त आहे. तिच्या बाबांना म्हणजेचं देवदत्ताला ती राक्षस म्हणून संबोधते.
 
पालिकडच्याचाालिकडच्याच बंगल्यात देवदत्त राहत असेंसे.एके दिवशी ती त्या बंगल्यात न राहवल्याने जाते.तिथलं भव्य्व्य खाजगी वाचनालय पाहूनााहून ती आनंदून जाते.जहागिरदारांची पाहुणीााहुणी म्हणून तिला कोणीही अडवतंडवत नसे.तिथल्या पुस्तकांताुस्तकांत तिला देवदत्ताने लिहिलेली त्याची नोट्स सापडतातसााडतात.त्या नोट्स वाचून तिला देवदत्ताच्या ज्ञानाची प्रचितीा्रचिती येते.देवदत्ताला चंचल नावाच्या हरिणीशी बोलताना ती ऐकते.''या जगात मला दोनच मित्र आहेत चंचल बेटी,एक तू आणि दुसरा मृत्यु".तिथेच नंदा आणि देवदत्ताची ओळख होते.देवदत्ताची वेगळी बाजू पाहूनााहून नंदा अचंबितंचंबित होते.देवदत्त आणि वसु मधील वादाचे कारण नक्की काय होतं,याचा शोध ती घेऊ लागते.देवदत्ताशी तिचे बोलणे वाढत जाते.वसु या गोष्टीमुळे नंदाचा तिटकारा करू लागते.कालांतराने वसुही तिला तिची बाजू सांगते.देवदत्ताचे वडील आणि आई यांचे रहस्य उलगडल्यावर आतापर्यंतआताार्यंत धूसर असलेलंंसलेलं भीषण्ीषण सत्य तिला दिसू लागत.कोणी एक कोणाचा दोषी नसून सर्वच या गुंत्याला कारणीभूतकारणी्ूत आहेत,हे नंदाच्या लक्षात येते.नंदा हा चक्रव्यूह भेदण्याचा्ेदण्याचा प्रयत्ना्रयत्न करते.
 
मी कथानक अगदींगदी मोजक्या शब्दात वर मांडलं आहे.कादंबरी वाचताना पुढेाुढे काय होईल याची सतत उत्सुकता वाटू लागते.या कथेचा संपूर्णसंाूर्ण रसस्वाद घेण्याकरता यातील पात्राात्र आणि घटना हळूहळू उलगडण्यातच खरी गंमत आहे.आणी तीच किमया खांडेकरांच्या लेखणीने केली आहे.अनपेक्षितंनाेक्षित असेंसे रहस्य वाचकांना अचंबितंचंबित करून सोडते.तसेच यातील पात्रेाात्रे माणसाच्या स्वभावाचेस्व्ावाचे विविध पैलूंचंाैलूंचं दर्शन घडवतात.यातील लहानमोठी सर्वच पात्रेाात्रे आपलीशीआालीशी वाटतात, विचार करायला भाग्ाग पाडतातााडतात. विलासपूरचाविलासाूरचा वाडा, देवदत्ताची लायब्ररी, गड अश्यांश्या सर्वच वास्तू डोळ्यांसमोर येतात.हेमिंग्वे-विवेकानंद,सावित्री-हॅम्लेटची आई अश्यांश्या सर्वच संदर्भातूनसंदर््ातून खांडेकरांची वैचारिक भूमिका्ूमिका मांडण्याची आगळीवेगळी पद्धताद्धत दिसून येते.शेवटपर्यंतशेवटार्यंत वाचकांना खिळवून ठेवेल असंंसं कथानक यात रचलं आहे.लालित्यपूर्णलालित्याूर्ण भाषा्ाषा खासकरून संभाषणसं्ाषण आणि अलंकारांनींलंकारांनी नटलेलं निसर्गवर्णन हे या कादंबरीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे.