"श्रीपाल सबनीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१) खूणपताका: Reverted |
||
ओळ २०५:
पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या]] अध्यक्षपदासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१५ मध्ये निवडणूक झाली. सबनीस, वाघ यांच्याबरोबरच [[अरुण जाखडे]], [[शरणकुमार लिंबाळे]] आणि श्रीनिवास वारुंजीकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. अध्यक्षपदी साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस विजयी झाले. कवी [[विठ्ठल वाघ]] यांचा त्यांनी ११२ मतांनी पराभव केला. निवडणुकीत डॉ. श्रीपाल सबनीस यांना सर्वाधिक म्हणजे ४८५ मते मिळाली होती.
महाराष्ट्रातील आणि बृहन् महाराष्ट्रातील एक हजार ७५ पैकी एक हजार ३३ मतदारांनी या
==वर्षभराची कारकीर्द पुस्तकरूपात==
|