"पहिले इंग्रज-मराठा युद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती) |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती) |
||
ओळ ४२:
बंगालमधील ब्रिटीश गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्ज यांनी या निर्णयावर मुंबईच्या अधिकाऱ्यांना स्वाक्षरी करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही या कारणास्तव हा करार नाकारला आणि थॉमस विन्डहॅम गॉडार्डला त्या भागातील ब्रिटीश हितसंबंध सुरक्षित ठेवण्याचा आदेश दिला. या आदेशानुसार मुम्बई सैन्याला वाचवण्यासाठी, मजबुत करण्यासाठी उत्तर भारतातील कर्नल(जनरल) थॉमस विन्डहॅम गोडार्ड सैन्यासह खुप उशीरा पोहोचला.
गॉडार्डने ६,००० सैन्यासह भद्र किल्ल्यावर हल्ला केला आणि १ फेब्रुवारी, १७७९ रोजी अहमदाबाद ताब्यात घेतला. तेथे ६,००० अरब आणि सिंधी पायदळ आणि २,००० घोडे होते. झालेल्या लढाईत गॉडार्डचा विजय झाला, दोन ब्रिटिशांसह एकूण
==मध्य भारत आणि डेक्कन==
|