"चंद्रपूर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Milenioscuro (चर्चा | योगदान) svg (GlobalReplace v0.6.5) |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती) |
||
ओळ १:
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=चंद्रपूर}}
[[चित्र:Chandrapur in Maharashtra (India).svg|thumb|चंद्रपूर जिल्ह्याचे स्थान]]
'''चंद्रपूर जिल्हा''' हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात आहे. चंद्रपूरला आधी 'चांदा' म्हणत असत. चंद्रपूर ही [[गोंड]] राजांची राजधानी होती व नंतर १७ व्या शतकात [[नागपूर|नागपूरच्या]] भोसले मराठ्यांनी चंद्रपूर ताब्यात घेतले. इ.स.
[[चित्र:Vidarbha Map.jpg|250px|thumb|left|विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान]]
ओळ ७:
जिल्ह्याच्या उत्तरेस [[नागपूर जिल्हा]], [[भंडारा जिल्हा]] व [[वर्धा जिल्हा]], पश्चिमेस [[यवतमाळ जिल्हा]], पूर्वेस [[गडचिरोली जिल्हा]], दक्षिणेस [[आदिलाबाद जिल्हा]] ([[आंध्र प्रदेश]]) आहे.हा जिल्हा [[वैनगंगा नदी|वैनगंगा]] व [[वर्धा नदी|वर्धा नदीच्या]] पात्रांदरम्यान वसला आहे, ह्या त्या जिल्ह्याच्या पूर्व व पश्चिम सीमा बनतात.
तापमान किमान ७.१ ते कमाल ४७.२ से.
जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४९० चौ.कि.मी. आहे तर लोकसंख्या २०,७१,१०१ इतकी आहे. [[मराठी]] भाषेबरोबरच गोंडी, कोलामी व [[हिंदी भाषा]] या भाषादेखिल प्रचलीत आहेत.
|