"भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ६:
त्याचवेळी पाकिस्तानने स्वतःहून लष्करी तळ देऊ केल्याने [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] पाकिस्तानला खूप मदत करू लागली. त्याचवेळी मॅकमोहन लाईनच्या प्रश्नावरून १९६२ साली भारताचा चीनविरुद्धच्या लढाईत लष्करी पराभव झाला. त्या युद्धाने भारत हा [[चीन]] आणि [[पाकिस्तान]]<nowiki/>चा समान शत्रू झाला. अमेरिका-पाक-चीन अशी एक वेगळीच आघाडी भारताविरुद्ध उभी राहिली.
१९६२ च्या पराभवातून धडा घेत [[भारतीय लष्कर|भारतीय लष्करा]]<nowiki/>ची पुनर्बांधणी आणि काही प्रमाणात आधुनिकीकरणास वेग मिळाला. १९६५च्या अखेरीस भारतीय लष्कराची पुनर्बांधणी व आधुनिकीकरण ह्याचा अंदाज पाक गुप्तचर, सत्तावर्तुळास येऊ लागला. एकदा का भारताचे लष्कर आहे त्याहून
==तात्कालिक घटना व प्रत्यक्ष युद्ध ==
|