"लाला लजपत राय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
सुधारणा केल्या
ओळ २५:
}}
 
'''लाला लजपतराय''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਲਾਲਾ ਲਾਜਪਤ ਰਾਏ) (जन्म : दुंढिके-जागरां तालुका-पंजाब, २८ जानेवारी १८३६मृत्यू ]]१८३६<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hindi.news18.com/blogs/chandrahas/birth-anniversary-of-lala-lajpat-rai-447125.html|title=जयंती विशेष : लाल लाजपतराय के योगदान को भुला नहीं पाएगा देश..!– News18 India|website=News18 India|ॲक्सेसदिनांक=2018-08-11}}</ref>मृत्यू : लाहोर, १७ नोव्हेंबर १९२८) हे [[पंजाबी]], [[भारतीय]] राजकारणी व लेखक होते. [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यात]] त्यांनी मोलाचे योगदान दिले. ते [[जहाल]] मतवादी नेते होते. त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात. त्यांनी [[पंजाब नॅशनल बँक|पंजाब नॅशनल बँकेबँकेची]]<nowiki/>ची स्थापना केली.<ref>{{स्रोत बातमी|url=https://inextlive.jagran.com/lala-lajpat-rai-one-of-the-chief-leaders-of-the-indian-independence-movement-201711170010|title=साइमन कमिशन के विरोध में डंडे खाने वाले लाला लाजपत राय इस बैंक के संस्‍थापक भी थे|access-date=2018-08-11|language=hi}}</ref>
 
लाला लजपतराय, [[लोकमान्य बाळ गंगाधर टिळक]] आणि [[बिपिनचंद्र पाल]] या त्रयीला [[लाल-बाल-पाल]] म्हणतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.itschool.gov.in/pdf/Std_VIII/Social%20Science/SS_VIII_Engpart1.pdf|title=इयत्ता आठवी समाजशास्त्राचे पाठ्यपुस्तक, शिक्षण विभाग, केरळ राज्य|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=११ ऑगस्ट २०१८}}</ref>
[[चित्र:Lal_Bal_Pal.jpg|इवलेसे|लाल बाल पाल ]]
 
ओळ ३३:
लाला लजपतराय यांचे वडील मुन्शी राधाकृष्ण अग्रवाल सरकारी शाळेत उर्दू आणि पर्शियनचे शिक्षक होते. त्यांच्या आईचे नाव गुलाबदेवी अग्रवाल होते. १८४९ मध्ये लाला लजपतरायांचा विवाह राधादेवींशी झाला.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=N3cmDwAAQBAJ&pg=PT189&dq=lala+lajpat+rai+president&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjz68n27eTcAhWMvI8KHYiGBZIQ6AEIOTAD#v=onepage&q=lala%20lajpat%20rai%20president&f=false|title=Lajpat Rai - Life and Work|last=CHAND|first=FEROZ|date=2017-05-31|publisher=Publications Division Ministry of Information & Broadcasting Government of India|isbn=9788123024387|language=en}}</ref>
 
१८७० च्या१८७०च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांच्या वडलांची बदली रेवरी येथे झाली. तेथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत लजपतरायांचे सुरुवातीचे शिक्षण झाले.
 
सुरुवातीच्या आयुष्यात लजपतराय यांचे उदारमतवादी विचार आणि हिंदुत्वावरील त्यांचा विश्वास त्यांचे वडील आणि अतिशय धार्मिक आई यांच्यामुळे तयार झाला. १८८० मध्ये, लजपतरायांनी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी [[लाहोर]] येथील सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथेच ते देशभक्त आणि भविष्यातील स्वातंत्र्यसैनिक लाला हंसराज आणि पंडित गुरुदत्त यांच्या संपर्कात आले.लाहोरमध्ये शिकत असताना स्वामी [[दयानंद सरस्वती|दयानंद सरस्वतीं]]<nowiki/>च्यांच्या हिंदू सुधारणा चळवळीचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि ते आर्यसमाजाचे सदस्य बनले. तसेच लाहोर स्थित आर्य गॅझेटचे संस्थापक, संपादक बनले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.aryasamaj.com/enews/2010/feb/5.htm|title=http://www.aryasamaj.com/enews/2010/feb/5.htm|website=www.aryasamaj.com|ॲक्सेसदिनांक=2018-08-11}}</ref>
 
हिंदुत्वावरील वाढत्या विश्वासामुळे ते हिंदू महासभेत सामील झाले. त्यामुळे त्यांना नौजवान भारत सभेच्या टीकेला सामोरे जावे लागले. कारण ही महासभा धर्मनिरपेक्ष नव्हती. भारतीय उपखंडातील हिंदू जीवनपद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे पुढे भारतीय स्वातंत्र्यासाठीच्या यशस्वी आंदोलनासाठी त्यांनी शांततामय मार्गाने चळवळी केल्या.१८८४मध्ये त्यांच्या वडलांची बदली [[रोहतक|रोहटक]] येथे झाली आणि लाहोर येथील अभ्यास संपवून लजपतरायसुद्धा त्यांच्या बरोबर आले. १८८६ मध्ये ते वडलांच्या बदलीबरोबर [[हिसार|हिसारला]] आले आणि तेथे त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. बाबू चूडामणींसह लजपतराय हिसारच्या बार कौन्सिलचे संस्थापक सदस्य बनले.
 
लहानपणापासूनच देशसेवा करण्याची राय यांची तीव्र इच्छा होती. त्यामुळे देशाची पारतंत्र्यातून सुटका करण्याची लजपतरायांनी शपथ घेतली. त्याच वर्षी त्यांनी [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची]] हिसार जिल्हा शाखा स्थापन केली. तसेच बाबू चूडामणी, चंदूलाल तयाल, हरीलाल तयाल आणि बालमुकुंद तयाल हे तयाल बंधू, डॉ. रामजीलाल हुडा, डॉ.धनीराम, आर्यसमाजी पंडित मुरारीलाल, शेठ छाजूराम जाट आणि देवराज संधीर यांच्याबरोबर लाला लजपतरायांनी आर्य समाजाची स्थापनासुद्धा केली. काँग्रेसच्या [[अलाहाबाद]] येथील वार्षिक अधिवेशनात हिसार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांची १८८८ आणि १८८९मध्ये निवड झाली. १८९२मध्ये उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी ते लाहोर येथे गेले. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताच्या राजकीय धोरणाला आकार देण्यासाठी ते पत्रकारिता सुद्धा करत. त्यांनी द ट्रिब्यून सहित अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे लेखन केले.
ओळ ४३:
१८८६मध्ये त्यांनी महात्मा हंसराज यांना लाहोरमध्ये दयानंद अंग्लो-वैदिक स्कूलची स्थापना करण्यास मदत केली. भारताच्या १९४७ साली झालेल्या फाळणीनंतर लाहोरमधील या विद्यालयाचे रूपांतर इस्लामिया कॉलेजमध्ये झाले.
 
१९१४मध्ये स्वातंत्र्यलढ्यात योगदान देण्यासाठी लजपतरायांनी वकिलीला रामराम ठोकला. १९१४मध्ये ते ब्रिटनला गेले आणि नंतर 1917१९१७ मध्ये [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेला]] गेले. ऑक्टोबर १९१७मध्ये त्यांनी [[न्यूयॉर्क]]मध्ये भारतीय होमरूल लीगची स्थापना केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.aryasamaj.com/enews/2010/feb/5.htm|title=http://www.aryasamaj.com/enews/2010/feb/5.htm|website=www.aryasamaj.com|ॲक्सेसदिनांक=2018-08-11}}</ref> ते १९२७ ते १९३०पर्यंत अमेरिकेत होते.
 
== राष्ट्रवाद ==
ओळ ५१:
 
== सायमन कमिशनच्या विरुद्ध निदर्शने ==
१९२८ मध्ये भारतातील राजकीय परिस्थितीबद्दल अहवाल देण्यासाठी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिश सरकारने एका आयोगाची स्थापना केली.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=q48FDgAAQBAJ&pg=PT62&lpg=PT62&dq=%22%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE+%E0%A4%B2%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%22+-wikipedia&source=bl&ots=Ktk1adrPP2&sig=27JObzlC-7ZtEIgWbJGz4Py6o7A&hl=en&sa=X&ved=2ahUKEwi9zpOdgOXcAhWEsI8KHUjeC-EQ6AEwGHoECCAQAQ#v=onepage&q=%22%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%20%E0%A4%B2%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%22%20-wikipedia&f=false|title=भारतातील थोर अमर क्रांतिकारक : चंद्रशेखर आझाद: Bharat Ke Amar Krantikari : Chandrashekhar Azad|last=Agrawal|first=Meena|date=2017-01-31|publisher=Diamond Pocket Books Pvt Ltd|isbn=9789352615803|language=mr}}</ref> भारतातील राजकीय पक्षांनी या आयोगावर बहिष्कार घातला, कारण या आयोगाच्या सदस्यांमध्ये एकही भारतीयाचा समावेश नव्हता. या आयोगाविरुद्ध भारतभर निदर्शने झाली. ३० ऑक्टोबर १९२८ रोजी जेव्हा या आयोगाने लाहोरला भेट दिली, तेव्हा त्याविरुद्ध मूक निदर्शनांचे नेतृत्व लाला लजपत रायांनी केले. पोलिस अधीक्षक जेम्स स्कॉट यांनी या निदर्शकांवर लाठी हल्ला करण्याचे आदेश दिले. जखमी होऊनसुद्धा लाला लजपतरायांनी या जमावासमोर भाषण केले.''''' "आज मी ज्या लाठ्या खाल्ल्या, त्या म्हणजे ब्रिटिश सरकारच्या भारतातील राजवटीच्या शवपेटिकेवरील शेवटचे खिळे ठरतील, असे मी जाहीर करतो."''''' हे त्यांचे यावेळचे उद्गार होते.
 
== मृत्यू ==
<references />[[चित्र:Lala_Lajpat_Rai_-_Scandal_Point_-_Shimla_2014-05-07_1194.JPG|इवलेसे|शिमला येथील लाला लजपत रायांचा पुतळा ]]
निदर्शनांच्या वेळेला झालेल्या लाठी हल्ल्यातून लाला लजपतराय पूर्णपणे बरे झाले नाहीत आणि हृदय विकाराच्या धक्क्याने १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचे निधन झाले. स्कॉटच्या लाठीमारामुळे लालाजींचा मृत्यू ओढवला, असे डॉक्टरांचे म्हणणे होते. पण जेव्हा हा मुद्दा ब्रिटनच्या संसदेत उपस्थित करण्यात आला तेव्हा, यात आपली काहीही भूमिका नव्हती, असे ब्रिटिश सरकारने जाहीर केले. या घटनेचा सूड घेण्याचे [[भगतसिंग]] यांनी ठरवले.
[[चित्र:Lala_Lajpat_Rai_photo_in_Young_India.jpg|इवलेसे|यंग इंडिया मधील लाला लजपतरायाचे छायाचित्र ]]
Line ६८ ⟶ ६९:
 
== संदर्भ ==
<references />
<references />[[चित्र:Lala_Lajpat_Rai_-_Scandal_Point_-_Shimla_2014-05-07_1194.JPG|इवलेसे|शिमला येथील लाला लजपत रायांचा पुतळा ]]
 
{{साचा:भारतीय स्वातंत्र्यलढा}}
{{Authority control}}