"मराठवाडा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev |
No edit summary |
||
ओळ ३०:
* ३९ वे मराठवाडा साहित्य संमेलन अंबाजोगाई येथे २४ आणि २५ डिसेंबर २०१७ या काळात झाले. संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी होते. या संमेलनाचे उद्घाटन बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (पालवे) यांच्या हस्ते झाले.
* ४०वे मराठवाडा साहित्य संमेलन [[उदगीर]] येथे २२ ते २५ डिसेंबर २०१८ या कालावधीत झाले. संमेलनाध्यक्ष डाॅ. ऋषिकेश कांबळे होते. यापूर्वी [[उदगीर]]ला १९५२ साली ८वे संमेलन झाले होते. या ४०व्या संमेलनात एकूण १२ ठराव पास झाले.
* ४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन [[देगलूर]] (जि. [[नांदेड]]) येथे मार्च महिन्यात २०२० साली झाले. अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक बाबू बिरादार होते.
|