"मराठी बौद्ध साहित्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
No edit summary
ओळ १३४:
तत्पुर्वी ठाणे स्टेशनवरील विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणादायी पुतळयास ज्येष्ठ साहित्यिक प्रदिप आगलावे, प्रा.शुक्राचार्य गायकवाड, पंढरीनाथ गायकवाड यांनी पुष्पमाला अर्पण करून ठाणे ते विटावा सजविलेल्या लायटिंगच्या रथातुन महामानवांची तसेच ‘संविधान व ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’या ग्रंथाची भव्य अशी मिरवणुक काढण्यात आली यामध्ये डाॅ.अवनखेडकरसहित सर्वमहिला, सर्व साहित्यिक आणि क्रांतीसूर्य सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.सकाळी 30 भिक्खुगणांचे विटावा येथील भदंत आनंद कौसल्यायन नगरीत आगमन होवुन धम्मध्वजारोहण होवुन मेणबत्तीचे प्रज्वलन करण्यात आले. उपस्थित भिक्खुगणांकडुन पंचशीलग्रहण करून सामुदायीक बुध्दवंदना झाली.बौध्दाचार्य व्हि.जी.सकपाळ यांनी पाली भाषेतुन भिमस्तुती सादर केली .तदनंतर संमेलनाचे उद्घाटन झाले.सदर प्रसंगी लेखक व सामाजिक कार्यकर्ते आत्माराम शिरसाट यांच्या स्मृत्यर्थ बौध्द साहित्य प्रसार संस्थेच्या वतीने साहित्य,समाज व धम्मकार्यासाठी प्रा.ज्योती पंडीत धुतमल परभणी,धनराज मोतीराम,जळगाव,सुरेश भालेराव देहुरोड, पुणे यांना त्रिरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.प्रकाशन सोहळया अंतर्गत स्मरणिकेचे प्रकाषन करण्यात येवुन प्रा.शुक्राचार्य गायकवाड यांचे ‘आंबेडकरी सम्यक समिक्षा भाग 3’, ‘संगीतरत्न पंडीत डी. टी. अडसुळ या पुस्तकाचे तर, प्रा. भरत शिरसाट यांचे ‘खैरलांजी, भिमा कोरेगावावरील हल्ला आणि इतर कविता हा काव्यसंग्रह आणि श्याम भालेराव यांचे ‘या झोपडीत माझ्या या काव्यसंग्रहाचे प्रकाषन करण्यात आले. दोन भव्यकवी (कवी जेव्हा गाऊ लागतो) संमेलनाचे अध्यक्ष कवयित्री शारदा नवले व भागवत बनसोडे होते.याचे सुत्रसंचलन प्रा.उत्तम भगत व बी.जे.कांबळे यांनी केले.यामध्ये प्रतिथयश लाभलेले 60 कवींनी सहभाग घेतला, बौध्द धम्माची उन्नती व अवनिती आणि डाॅ.बाबासाहेबांची धम्मक्रांती, या परिसंवादाचे अध्यक्ष प्रा.दि.वा.बागुल होते त्यांनी आपल्या शैलीत सिध्दार्थ व विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर अस्वस्थ असल्याचे म्हटले. यामध्ये पत्रकार किरण सोनवणे, ज्ञानसत्व जी.टी.शिंदे हे सहभागी वक्ते होते. याचे सुत्रसंचलन कांतीलाल भडांगे तर आभार प्रदर्शन बी.आर. पंचांगे यांनी केले .तथागतांचा सौंदर्यविषयक दृष्टिकोन, यापरिसंवादाचे अध्यक्ष प्रा.दामोदरमोरे यांनी भुषविले. यामध्ये डाॅ.सरोज डांगे, डी.एल.कांबळे हे सहभागी वक्ते होते. याचे सुत्रसंचलन डाॅ. सुरेंद्र शिंदे तर आभार प्रदर्शन वसंत हिरे यांनी केले. आंबेडकरी नायीकांची साहित्य, प्रबोधने आणि आचरणातुन धम्माविष्कार, या परिसंवादाच्या अध्यक्षा प्रा. ज्योती पंडीत धुतमल यांनी भुषविले यामध्ये डाॅ.मीना गायकवाड यांनी सहभाग नोंदविला याचे सुत्रसंचलन दिपश्री मानेबलखंडे तर आभार शारदा नवले यांनी केला. विश्वभुषण डाॅ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला बौध्दधम्म या परिसंवादाचे अध्यक्ष आंबेडकरवादी साहित्य समिक्षक मोहन वाघमारे यांनी भुषविले यामध्ये प्रा.भरत शिरसाठ, हे सहभागी वक्ते होते याचे सुत्रसंचलन विकास भंडारे तर आभार प्रदर्शन भट्टु जगदेव यांनी केले. साहित्य क्षेत्राला विचार करावयाला लावणारी एक खुल्ली परंतु गट चर्चा आयोजण्यात आली.1) केंद्र शासन स्तरावरील बौध्दांच्या आरक्षणाचा प्रष्न 2) बौध्दपर्यटन स्थळांच्या विकासासाठी प्रयत्नांची दिशा 3) ‘मी भारत बौध्दमय करीन’या प्रतिज्ञेमागील बोधिसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची भुमीका 4) दलित मानसिकता एक षडयंत्र 5) आंबेडकरी चळवळ आणि विविध स्तर एकत्रीकरण 6)धम्मसंस्कारासाठी बालसंस्कार व श्रामणेर संस्काराची आवष्यकता, यामध्ये विचारवंत, साहित्यिक, अभ्यासक सहभागी होते तर याचे सुत्रसंचलन प्रा.भरतशिरसाठ व डाॅ.सुरेंद्र शिंदे यांनी केले. सुनिता साळुंखे यांनी ‘‘मी सावित्री बोलत आहे !’’ आणि ज्येष्ठ कवयित्री उषा अंभोरे यांनी ‘‘मी रमाई बोलत आहे !’’ असे दोन एकपात्री प्रयोग पारंपारीक वेशभुषेतुन उत्तमरित्या सादर करून त्यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. बौध्द धम्म प्रचारासाठी बौध्द साहित्यिकांच्या जबाबदा-या या चर्चासत्राचे अध्यक्ष शिवा इंगोले यांनी भुषविले. यामध्ये कवयित्री विदयाभोरजारे, कवी अनिलकुमार मोरे, मोहन वाघमारे, चंद्रकांत पोळ यांनी सहभाग घेतला. याचे सुत्रसंचलन कवी विलास बसवंत तर आभार प्रदर्शन कवी वसंतहिरे यांनी केले. पालि साहित्यातील थेरी गाथा या चर्चासत्राचे अध्यक्ष डाॅ. उज्वला भालेराव यांनी भूषविले यामध्ये संघमीत्रा जाधव, सुनिता साळुंखे, प्रांजली काळभेंडे यांनी सहभाग घेतला. सुत्रसंचलन गजानन गावंड तर आभार प्रदर्शन टि.वाय.साबळे यांनी केले. बौध्दांचे प्रश्न आणि साहित्यिकांची भुमीका या चर्चासत्राचे अध्यक्ष प्रा.भरतशिरसाठ यांनी भुषविले तर, जयवंत सोनवणे यांनी सहभाग घेतला याचे सुत्रसंचलन बौध्दाचार्य व्हि.जी.सकपाळ तर आभार प्रदर्शन नवनाथ रणखांबे यांनी केले. त्याच बरोबर कडुबा बनसोडे बुलढाणा यांचे कथाकथन होवुन समारोपातून जयवंत सोनवणे ,पंढरीनाथ गायकवाड, सुनील भालेराव आणि प्रा.शुक्राचार्य गायकवाड यांचे समारोपीय अध्यक्षीय भाषण झाले या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रविकिरण मस्के यांनी केले तर आभार धनराज गायकवाड यांनी मानले.या साहित्य संमेलनातुन एकुण सहा ठराव संमत करण्यात आले.तदनंतर मनिषा कांबळे यांचे ‘महामानवांची गाथा’हा सांस्कृतीक प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आला. साहित्य संमेलनातुन सहभागी झालेल्या सर्वांना स्मृतीचिन्हे व स्मरणिका देऊन गौरविण्यात आले. साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी जगदेवभट्टु, नवनाथरणखांबे ,भिमराव शिरसाट, बाळासाहेब जोंधळे तसेच बौध्द साहित्य प्रसार संस्थेच्या सर्व सदस्यांसहित क्रांतीसुर्य सामाजिक संस्थेचे रमेश भांगे,अनिल जगदाळे,संदिप सरदार,पांडुरंग गव्हाणे,दिनकरवाघ, गणेश गायकवाड आदी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
 
==
==8] मराठी बौद्ध साहित्यात साहित्यिकांचे योगदान   ==
 
==
=== डॉ.सुरेंद्र राजाराम शिंदे,सुप्रसिद्ध लेखक,कवी,स्तंभलेखक,पत्रकार,प्रवचनकार,सामाजिक कार्यकर्ता ==