बाबर ने प्रचंड तयारी करुन भारतॎवर आक्रमनआक्रमण केले केले. बाबरने पंजाब प्रांतअवरप्रांतावर आक्रमनआक्रमण करून पंजाब चा सुभेदार दॉंउलतखनदौलतखान लोदिचा पराभव केला व त्याला कैदेत टाकले. सुरुवातीला विजय्विजय प्राप्त झाल्यनेझाल्याने बाबर चा उत्साह प्रचण्डप्रचंड वाढ़ला.
बाबर ने दिल्ली जिंकुन घेन्याचा निर्णय घेतला. बाबर आपल्या सैन्यासह दिल्ली जवळ आला व त्याने पणिपतपानिपत च्या रनमैदानावर सैन्य ॎॎॎॎचासैन्याचा तळ दिला
दिल्ली येथे इब्रॉहीमइब्राहीम लोदीची सत्ता होती. बाबर दिल्ली वर आक्रमण करनार हे पाहुन त्याने युद्धाची तयारी केली. व आपले सैन्य घेऊन त्यानेही पानिपतच्या मैदानावर लष्करी तळ दिला. श्रीवास्तवच्या मते बाबर जवळ २५,००० तर इब्राहिम लोदी जवळ ४०,००० सैन्य होते.२१ एप्रील १५२६ ला प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली. बाबरने स्वतः सैन्य रचना केली. प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली. तेव्हा एका विशिष्ट ठिकाणी उभे राहून बाबर सैन्याला मार्गदर्शन करीत होता. बाबरने राखीव फौज ठेवली होती.
इब्रॉहीमइब्राहिम लोदी स्वतः आघाडीवर राहून आपल्या सैन्याचे नेतृत्व करीत होता.झालेल्या युद्धात बाबर ने इब्रॉहीमइब्राहिम लोदी चा पुर्ण पराभव करून त्याला १५,००० सैन्यासह युद्धात ठार मारले.या युद्धात इब्रॉहीमइब्राहिम ला मदत करणारा ग्वाल्हेरचा राजा विक्रम जीतही ठार मारला गेला.