"हैदराबाद संस्थान" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ३०:
पण दिल्लीच्या बादशहानेच त्याला शह देण्या करिता [[इ.स. १७२४]] मध्ये एक लढाई घडवुन आणली ज्यात '''मीर क़मरुद्दीन''' चा विजय झाला आधिच कमकुवत झालेली दिल्लीची बादशाही '''मीर ओमारुद्दीन''' ची प्रगती थांबवू शकली नाही.
'''मीर ओमारुद्दीन''' / निजाम उल मुल्क/असिफ्जाह ने आधी आपली राजधानी औरंगाबाद येथे ठेवली व लवकरच हैदराबाद येथे हलवली.हे राज्य सात त्याच्या सात पिढ्यांनी [[इ.स. १७२४]] ते [[इ.स. १९४८]] या काळात उपभोगले. असिफ्जाह ने इंग्रज आणि फ्रेंच दोंघांशी चांगले संबंध ठेवले व मराठ्यांशी युद्धे करून स्वतःची गादी मजबुत केली. २१ मे १७४८ मधील त्याच्या निधनानंतर सत्तेच्या साठमारीत फ्रेंच व ब्रिटीशांनी वेगवेगळ्या वंशजाना पुढे करून परिस्थिती काही काळ
शेवटचा निजाम [[मीर उस्मान अली खान]] होता. बर्याचदा हिंदू आणि मुस्लिमांना त्यांच्या 2 डोळे म्हणून संबोधत असे.<ref>{{स्रोत बातमी|title=Nizam gave funding for temples, and Hindu educational institutions|दुवा=http://missiontelangana.com/nizam-gave-funding-for-temples-and-hindu-educational-institutions/|ॲक्सेसदिनांक=6 ऑक्टोबर 2018}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://cbkwgl.wordpress.com/2013/08/31/national-anthem-of-the-kingdom-of-hyderabad/|title=National Anthem of the Kingdom of Hyderabad|date=2013-08-31|work=cbkwgl|access-date=2018-10-29|language=en-US}}</ref>
|