"संताजी जगनाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev |
छो Bot: Reverted to revision 1748433 by 2409:4042:240F:116D:4331:3DF6:3CCC:A9 on 2020-03-28T07:19:06Z |
||
ओळ ४१:
पांडुरंग चरणा नमियेले ।।2।।
तेथुनी तो आला तुका जेथे होता ।
तुका म्हणे संतु पुसतो तुजला ।
सांगतो तुजला संतु म्हणे ।।4।।
ओळ ४८:
तुजशी ते ब्रम्हज्ञान कांही आहे ।
किंवा भक्तिमाय वसे पोटी ।। 1 ।।
काय तुझ्या
काय ते अभंग जाणितले ।।2।।
घाणाची घेऊनी बैसलासि बुधा ।
ओळ १६४:
घाण्याचा कर करा पुसलासी मज ।
तरी तुकयाचा गुज सांगू आता ।।1।।
दशनाद होती
तुझे काय
संतु म्हणे घाण्याचा करकरा ।
दशनादाचा तो खरा जगा माजी ।।3।।
ओळ २२१:
{क्र.22}
लाट उचलली जगामधी कोणी ।
वाल्मीकानी आणि शवरिनी ।
अर्जुनानी आणिक सुदामानी ।।2।।
ओळ ३००:
{क्र.32}
तुका वाणी याने
संतु म्हणे ऐशी
{क्र.33}
ओळ ३१३:
{क्र.34}
आणिक
{क्र.35}
<br>
ओळ ३२३:
{क्र.३६ }
मनोसुविचारी करुनि कातर।
लाटिचा आधार तिला फार हो लाठि। फिरे गरगरा
मन पवन चाले तो-
{क्र.३७}
कातरीने कातरला रावणाचा मळा । लंकेचा
संतु म्हणे कातर आणिल जो
{क्र. ३८}
आणिक कातर चालली ती कशी । अहि महि लंकेशीं बळी दिले ।।
संतु म्हणे कातर
{क्र.३९}
आणिक शत्रुध्न भरत धरियला । सोडुनियां दिला
संतु म्हणे कातर ज्यांनी ओळखिली । मोडोनिया गेली आपोआप ।।
ओळ ३४५:
कातर मोडली कोणाचिये हाते । तारामती आणि हरिचंद्र मते ।।
तशीच कातर कोणी ते मोडली । आनुसया आणि सती सावित्रीनी ।।
संतु म्हणे माझे घाण्याची कातर । फिरे निरंतर सर्वा
<br>
ओळ ३५२:
{क्र. ४१}
मन शांतिची करुनी शिळ । तिजवर
तिच जन्म मरणाचे मुळ।
संतु म्हणे ही शिळ
{क्र.४२}
असा यम पाश लागलां
आणिक
संतु म्हणे धरा शांती तुम्ही
{क्र.४३}
सत्यवाना गळी पडतांच पाश । केला त्याचा नाश सावित्रीने ।।
संतु म्हणे माझ्या घाण्याची ती शिळ ।
{क्र.४४}
क्षमा शांती जया नराचिये
जरि ही
संतु म्हणे शांती ज्यांनी सोडियली ।
{क्र.४५}
आशिच ही शिळा होते
आणिक कंसाचे दारी होती शिळा । आपटि तिजवरी
संतु म्हणे तुम्ही ध्यानीं धरा शिळा । उध्दाराया कुळा आपुलिया ।।
ओळ ३८०:
{क्र. ४६}
सुबुध्दिची वढ घेऊन । विवेक कातरीस बांधून ।।
मन पावन ओढी
संतु म्हणे माझ्या घाण्याची वढ । करा वढावढ जन्मवरी।।
{क्र. ४७}
अशीच ती ओढ
मंथन ते
संतु म्हणे ओढ फार ओढुं नये । तुटेल ती पाहे सहजची।।
{क्र.४८}
आणिक ती ओढ पाहिली
घुसळण करी देवकी ती माता । लोणी खात होता जगदात्मा ।।
संतु म्हणे माझ्या घाण्याची ती वाढ । जन्माची जोड हेची माझी।।
{क्र.४९}
मारुतीस वढ दिली रामचंद्राने । तशीच
संतु म्हणे ही वढ जो जाणील । तोच कुला उध्दरुनी स्वर्गी नेइल ।।
{क्र.५०}
मागुनि तो आला मारुती हा बळी । लंका मग जाळी दशकंठाची ।।
संतु म्हणे वढ आहे अवघड ।
<br>
ओळ ४०९:
{क्र. ५१}
संसाराचे धरुन जोखड । जिजाबाई ह्याच्यासाठी रडे ।।
तुकाचे
संतु म्हणे हे जोखड वाईट । याचा येवो विट
{क्र. ५२}
नको नको जोखड म्हणे तुकावाणी । जिजाबाई राणी हानी मारी ।।
म्हणे
संतु म्हणे
{क्र. ५३}
प्रपंचाचे घेऊनि जोखड । युवतिच्या करि
देवाची करिना कधी जोड ।
संतुबा म्हणे हे जोखड । ह्यांस पाहतां संत रडे ।।
{क्र. ५४}
नको ते जोखड म्हणे गोरा कुंभार । रोहिदास चांभार तेचि म्हणे ।।
नरहरी सोनार चोखा मेळा म्हणे । आमुचिही
संतु तेली म्हणे घाण्याचे जोखड । आहे फार जड जगामाजी ।।
{क्र. ५५}
जोखडानी
संतु म्हणे तुम्ही फसुं नका यांस । सदगुरुची कास धरा
<br>
ओळ ४३८:
{क्र.५६}
मन मत्सराचा धरुनि हात । बसविला विवेक कातरीचे आंत ।।
तरी आकळेना बहुत याची मात । पाडली तीन
संतु म्हणे हा मोठा बोका। मस्तकी बाहुली ठोक ।।
{क्र.५७}
मत्सर धरियला
भांडण ते
संतु म्हणे हा मत्सर ।
{क्र.५८}
आणिक मत्सर धरियला कोणी । सुमित्रा आणि
भांडण
संतु म्हणे हा मत्सर । तुकोबाचे घरचा केर।।
{क्र.५९ }
आणिक तो हात पाहिला
हातानी त्या लिहीला सकळ समाचार । उडविला जो कहर लंकेवरी ।।
संतु म्हणे असा हात तो हुशार । केला जार जार
{क्र.६०}
आणिक तो हात पाहिला
संतु म्हणे असा आहे हो हा हात । त्याची गेली मात त्रैलोकांत ।।
ओळ ४६६:
{क्र.६१}
औट हाताचे बाहुले करुन । घाण्या
प्रपंच जोखड
संतु म्हणे
{क्र.६२}
केव्हा केव्हां म्हणे
संतु म्हणे माझा विठ्ठल तूं सखा । आम्हां
{क्र.६३}
जन्मोनियां
आणिक
संतु म्हणी
{क्र.६४}
तुझिया
सोयरा न
संतु तेली म्हणे उरलिया
{क्र.६५}
संसराकरितां जन्म वायां गेला । काळ न्याया आला आवचित् ।।
सोडी सोडी यमा मज क्षणभरी । घरातील ठेवा दाखवूं दे।।
संतु म्हणे यम कसा तो सोडील । नाडील
》》》भाग - 14《《《
{क्र.६६}
सावध व्हारे माझ्या जातीच्या
आवघ्या
सोडविना तेव्हां माय बाप।। संतु तेली म्हणे सावध कोण झाला। देहासहित गेला तुकावाणी।।
{क्र.६७}
मन पवनाच्या करूनि नंदी।
पाहूनि
भ्रमाची झांपडी बांधी।। संतु तेली म्हणे हा नंदी।
करितो सर्व जगाची चांदी।।
{क्र.६८}
मन
परधन पर कामिनीकडे
संतु म्हणे मन करा
राऊळा
{क्र.६९}
मनाला तो बोध
उपदेश दिला
यानाच मातेरा केला देहाचा ।। संतु म्हणे मन लावा देवावरी।
विठ्ठल विटेवरी उभा असे।।
ओळ ५२१:
आम्ही तो ऐकतो संतुचा उपदेश।
आमुचा उद्देश घराकडे।। हालवितो माना ऐकुनियां खुणा।
आयत्या
》》》भाग -15《《《
ओळ ५२८:
पवन तो नंदी असे शंकराचा।आणीक बळीचा शेतकिचा ।।
<br>
{क्र.७२}
घेऊनिया घाणा तेल काढियले।गि-हाइक संत मंडळीचे आले।। कसे देतां तेल सांगावे संताजी।तुम्ही काय घेता घेणार तो तुका।। संतु म्हणे तेल जो कोणी
{क्र.७३}
संतु म्हणे तेल आणीक कोण घेतो।तुका वाणी येतो घ्यावयास।। घाला
{क्र.७४}
आणीक हे तेल
{क्र.७५}
आणिक
<br>
ओळ ५४९:
{क्र.७६}
आणिक
तसेच हे तेल घेते जनाबाई ।
संतु तेली म्हणे तेल
{क्र.७७}
संतु म्हणे मी
संतु म्हणे
{क्र.७८}
मारवाडी मारवाडचा, गुजर गुजराथेचा।
कानाडी कानड्याचा,मुसलमान तो दिल्लीचा।।
मराठी महाराष्ट्राचा ।
संतु तुका या देशीचा ।
वाणी होय की तो साचा ।। संतु म्हणे वाणी तुका ।
विठल
{क्र.७९}
देव त्यांच्या संगे सुख भोगी।।
भक्ती त्याचा परिवार वाणिला।। एक
देव भक्तपण स्वामी सेवा।। संतु म्हणे
भक्त तोचि देव देव भक्त।।
{क्र.८०}
दोघे सारिखे सारिखे विश्वनाथ विठल सखे।
एक उभा राऊळा
एक जपे जप माळ,एक वाजवितो टाळ ।।
एका आंगा लाविले गंध।
ओळ ५८५:
एक दाखवितो खुणा।।
एक म्हणतो अभंग ।
एक म्हणे पांडुरंग।। संतु म्हणे एक
》》》भाग -17《《《
ओळ ५९३:
एक कुडी वोष्णवाची । एक कुडी ती स्नेहाची ।।
एका कुडी
एके कुडी घातली माळा।एकीचा रंग दिसे सावळा ।।
ओळ ५९९:
{क्र.८२}
नावाच्या अक्षरांची करितां ताडातोडी । परि तेही जोडी होय पून्हां ।।
संतु म्हणे ह्याचे कारण
{क्र.८३}
आम्ही
आम्ही तो विकितो तेल सौदा
संतु विकी तेल लागुनि चुरशी।। तेल सौदा अवघा झाला संतु म्हणे।
तुकयाशी खुण पटली असे।।
ओळ ६१४:
धन्य धन्य संतु होशिल तूं जाण।
तुजलागी ज्ञान फार आहे।। व्यर्थ तुझी निंदा करिताती लोक।
मजलागी देख कळो
नेणती
ऐकतां वचन गोड लागे।।
{क्र.८५}
जन्म व्यर्थ जातो हा घाणा नेणता।काय तुज आता सांगू वर्म।।
मग त्याच्या ज्ञाना पार काय।। यमाच्या घरची जाचनी चुकली।
मूळ भेदी खोली उंच पहा।। संतु म्हणे मी
पुढील
((तेली समाज महाराष्ट्र राज्य सोशल संघटन))
|